Mumbai Revdanda: आता मुंबई ते रेवदंडा अवघ्या २ तासांवर

मुंबई : मुंबई ते मांडवापर्यंत धावणारी 'रो रो बोट सेवा'चे विस्तारीकरण होणार आहे. आता रो रो बोट रेवदंडापर्यंत धावणार आहे. यामुळे मुंबई ते रेवदंडा हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. याच्याआधी यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागत होता. मात्र या निर्णायामुळे प्रवास करणाऱ्यांचे दोन तास वाचणार आहेत.


मुंबई ते रेवदंडा या विस्तारीकरणासाठी जेट्टी तब्बल १७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई रेवदंडा हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सूखकर होणार आहे. रेवदंडापर्यंतच्या विस्तारीकरणाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आता अखेर याला मान्यता मिळाली आहे.

Comments
Add Comment

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय