Mumbai Revdanda: आता मुंबई ते रेवदंडा अवघ्या २ तासांवर

मुंबई : मुंबई ते मांडवापर्यंत धावणारी 'रो रो बोट सेवा'चे विस्तारीकरण होणार आहे. आता रो रो बोट रेवदंडापर्यंत धावणार आहे. यामुळे मुंबई ते रेवदंडा हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. याच्याआधी यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागत होता. मात्र या निर्णायामुळे प्रवास करणाऱ्यांचे दोन तास वाचणार आहेत.


मुंबई ते रेवदंडा या विस्तारीकरणासाठी जेट्टी तब्बल १७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई रेवदंडा हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सूखकर होणार आहे. रेवदंडापर्यंतच्या विस्तारीकरणाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आता अखेर याला मान्यता मिळाली आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर कडेकोट बंदोबस्त!

'मातोश्री'वर ड्रोन दिसल्यानंतर पोलिसांची खबरदारी मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

दिल्ली हादरताच मुंबईत 'हाय अलर्ट'! रात्रीची गस्त वाढवली; रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बाजारात कडक बंदोबस्त

 लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर आठ ठार; सुरक्षा यंत्रणा सतर्क मुंबई : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ

इच्छुकांच्या ह्दयात धडधड आणि पोटात भीतीचा गोळा; माजी नगरसेवकांसह सर्वांचे देवाला साकडे

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी सोडत मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई

महानगरपालिकेच्‍या अतिधोकादायक न्‍यू माहीम शाळेचा पुनर्विकास, पुन्हा त्याच ठिकाणी बांधणार शाळा

मुंबई (खास प्रतिनिधी) : न्‍यू माहीम महानगरपालिका  मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम