Jioचा खास प्लान, ८९५ रूपयांमध्ये मिळणार ११ महिन्यांची व्हॅलिडिटी

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफर करत असते जे स्पेशल युजर्ससाठी असतात. असाच एक प्लान ८९५ रूपयांचा असतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि अनेक फायदे लाँग टर्मसाठी मिळतात.


या प्लानमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनी २८ दिवसांच्या १२ सायकलची व्हॅलिडिटी ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


हा प्लान २४ जीबी डेटासोबत येतो. डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळेल. कंपनी दरदिवशी २८ दिवसांसाठी तुम्हाला २ जीबी डेटा ऑफर करणार आहे.



अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग


या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. कंपनी २८ दिवसांसाठी ५० एसएमएस मिळतात. तुम्हाला २८ दिवसांसाठी हे एसएमएस मिळतात. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस देत आहे.


या प्लानमध्ये तुम्हाला या प्लॅटफॉर्मचा प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही. हा प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहे.


जर तुम्ही एक सामान्य जिओ युजर्स आहात तर या प्लानचा फायदा नाही उचलू शकत. त्या स्थितीत तुम्हाला १८९९ रूपये खर्च करावे लागतील.

Comments
Add Comment

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई : 

Mumbai : गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या जुळया बोगद्याच्या कामाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Hareshwar Patil : माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते