Jioचा खास प्लान, ८९५ रूपयांमध्ये मिळणार ११ महिन्यांची व्हॅलिडिटी

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफर करत असते जे स्पेशल युजर्ससाठी असतात. असाच एक प्लान ८९५ रूपयांचा असतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि अनेक फायदे लाँग टर्मसाठी मिळतात.


या प्लानमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनी २८ दिवसांच्या १२ सायकलची व्हॅलिडिटी ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


हा प्लान २४ जीबी डेटासोबत येतो. डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळेल. कंपनी दरदिवशी २८ दिवसांसाठी तुम्हाला २ जीबी डेटा ऑफर करणार आहे.



अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग


या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. कंपनी २८ दिवसांसाठी ५० एसएमएस मिळतात. तुम्हाला २८ दिवसांसाठी हे एसएमएस मिळतात. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस देत आहे.


या प्लानमध्ये तुम्हाला या प्लॅटफॉर्मचा प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही. हा प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहे.


जर तुम्ही एक सामान्य जिओ युजर्स आहात तर या प्लानचा फायदा नाही उचलू शकत. त्या स्थितीत तुम्हाला १८९९ रूपये खर्च करावे लागतील.

Comments
Add Comment

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९