Jioचा खास प्लान, ८९५ रूपयांमध्ये मिळणार ११ महिन्यांची व्हॅलिडिटी

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनी काही खास प्लान्स ऑफर करत असते जे स्पेशल युजर्ससाठी असतात. असाच एक प्लान ८९५ रूपयांचा असतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि अनेक फायदे लाँग टर्मसाठी मिळतात.


या प्लानमध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनी २८ दिवसांच्या १२ सायकलची व्हॅलिडिटी ऑफर करते. म्हणजेच तुम्हाला ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


हा प्लान २४ जीबी डेटासोबत येतो. डेटा संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी मिळेल. कंपनी दरदिवशी २८ दिवसांसाठी तुम्हाला २ जीबी डेटा ऑफर करणार आहे.



अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग


या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. कंपनी २८ दिवसांसाठी ५० एसएमएस मिळतात. तुम्हाला २८ दिवसांसाठी हे एसएमएस मिळतात. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस देत आहे.


या प्लानमध्ये तुम्हाला या प्लॅटफॉर्मचा प्रिमियम अॅक्सेस मिळत नाही. हा प्लान जिओ फोन युजर्ससाठी आहे.


जर तुम्ही एक सामान्य जिओ युजर्स आहात तर या प्लानचा फायदा नाही उचलू शकत. त्या स्थितीत तुम्हाला १८९९ रूपये खर्च करावे लागतील.

Comments
Add Comment

Tree Protection Rules : यापुढे रस्ते कामांसह इतर प्रकल्पांच्या खोदकाता झाडांभोवती जेसीबी,पोकलेन वापरण्यास बंदी

 Mumbai: मुंबईतील कुठल्याही उपयुक्तता संस्थासाठी मग रस्ते असेल वा पर्जन्य जलवाहिनी, मलवाहिनींसह इतर कामांसाठी

BMC News : प्रत्येक प्रकल्पासाठी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने स्वतंत्र एसओपी

मोर्शी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राऊंडवरील

Organ Donation Awareness : अवयवदानाचा संकल्प करत आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी साजरा केला वाढदिवस

अवयव दान चळवळीचे नेतृत्व करणार भांदिर्गे मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई: वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि

Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न मुंबई (सुहास शेलार)

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण