परिवर्तिनी एकादशीनंतर सुरू होणार या ४ राशींचे अच्छे दिन

मुंबई: आज भाद्रपद महिन्यातील परिवर्तिनी एकादशीचे व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णूंजी पुजा केली जाते. हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी साजरी केली जाते.


ज्योतिषचार्यांच्या मते परिवर्तिनी एकादशी खूप खास मानली जाते कारण या दिवशी श्रीहरी विष्णू योगनिद्रेदरम्यान आपली कूस बदलतात. यामुळेच याला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. ४ महिन्यांच्या योगनिद्रेदरम्यान भगवान विष्णू यांनी एकदा कूस बदलल्यानंतर काही राशींचे अच्छे दिन सुरू होतील.


मेष - मेष राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस होईल. जीवनात आनंदी आनंद येईल. श्रीहरिच्या कृपेने चांगला काळ सुरू होत आहे. भाग्याची साथ लाभेल.


कर्क - कर्क राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये प्रगती मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होईल. ही वेळ पैसे कमावण्यासाठी चांगली मानली जात आहे. कोणत्याही नव्या कार्याची सुरूवात करू शकता.


तूळ- तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे पद मिळू शकते. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. परिवर्तिनी एकदशीमुळे तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील.


वृश्चिक - वृ्श्चिक राशीच्या लोकांना अनेक कामांत यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला वेळ आहे.

Comments
Add Comment

चेन्नई विरूद्धच्या सामन्यात मुंबईला मोठा फटका, सूर्यकुमार पुन्हा अपयशी

चेन्नई : आयपीएल २०२६ मधील ४४ वा साखळी सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चिदंबरम स्टेडियमवर

Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या

उत्तर प्रदेश : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. एका मातेनेच पोटच्या चार मुलांची

Nashik: आईसोबतचा वाद टोकाला, ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी (panchavti) परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या

CSK VS MI : घरच्या मैदानावरील पराभावाचा बदला घेण्याची मुंबईला संधी, MI आणि CSK साठी 'करो-या-मरो'चा सामना

IPL 2026 CSK VS MI : आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार २ मे) चेन्नई आणि मुंबई यांचा आमना-सामना होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा

Spirit Airlines : स्पिरिट एअरलाईन्स ३४ वर्षांनंतर बंद, सर्व उड्डाणे रद्द ; १७ हजार नोकऱ्यांवर संकट

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकट आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा