LPG Price: आजपासून महागले सिलेंडरचे दर, दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर

  85

मुंबई: आजपासून सप्टेंबर महिन्याची सुरूवात झाली आहे. १ सप्टेंबर २०२४ला सकाळी-सकाळी महागाईला जोरदार झटका आहे. ऑगस्टनंतर पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये ऑईल मार्केटिंग कंपनीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान यावेळेस १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तर १४ किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहे. रविवारी पहिल्या तारखेपासून दिल्लीमध्ये कमर्शियल गॅसच्या दरात ३९ रूपयांची वाढ झाली आहे.



दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर


IOCL च्या वेबसाईटच्या माहितीनुसार दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत गॅस सिलेंडर १ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत. ताज्या बदलानुसार आता राजधानी दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरचे दर १६५२.५० रूपयांनी वाढून १६९१.५० रूपये झाले आहे. कोलकाताबद्दल बोलायचे झाल्यास कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर १७६४.५० रूपयांनी वाढून आता १८०२.५० रूपये झाले आहे. येथे ३८ रूपयांनी महाग झाले आहेत.


इतर शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईत १९ किलोच्या या सिलेंडरची किंमत १ सप्टेंबरपासून वाढून १६४४ रूपये झाले आहे. तर ऑगस्टमध्ये ७ रूपये वाढून १६०५ रूपये झाली होती. या वाढीत सलग दसऱ्या महिन्यात वाढ केली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर वाढले आहेत.

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी