LPG Price: आजपासून महागले सिलेंडरचे दर, दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर

मुंबई: आजपासून सप्टेंबर महिन्याची सुरूवात झाली आहे. १ सप्टेंबर २०२४ला सकाळी-सकाळी महागाईला जोरदार झटका आहे. ऑगस्टनंतर पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये ऑईल मार्केटिंग कंपनीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान यावेळेस १९ किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तर १४ किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहे. रविवारी पहिल्या तारखेपासून दिल्लीमध्ये कमर्शियल गॅसच्या दरात ३९ रूपयांची वाढ झाली आहे.



दिल्लीपासून मुंबईपर्यंत वाढले इतके दर


IOCL च्या वेबसाईटच्या माहितीनुसार दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत गॅस सिलेंडर १ सप्टेंबर २०२४ ला सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत. ताज्या बदलानुसार आता राजधानी दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलेंडरचे दर १६५२.५० रूपयांनी वाढून १६९१.५० रूपये झाले आहे. कोलकाताबद्दल बोलायचे झाल्यास कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर १७६४.५० रूपयांनी वाढून आता १८०२.५० रूपये झाले आहे. येथे ३८ रूपयांनी महाग झाले आहेत.


इतर शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईत १९ किलोच्या या सिलेंडरची किंमत १ सप्टेंबरपासून वाढून १६४४ रूपये झाले आहे. तर ऑगस्टमध्ये ७ रूपये वाढून १६०५ रूपये झाली होती. या वाढीत सलग दसऱ्या महिन्यात वाढ केली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरचे दर वाढले आहेत.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे