दररोज १० रूपयांची बचत करून बनू शकता लखपती, फक्त करावे लागेल हे काम

मुंबई: भविष्य सुरक्षित बनवण्याबाबत जेव्हा लोकांना विचारले जाते तेव्हा त्यांचे उत्तर एकच असते ते म्हणजे पैस इतका वाचतोच कुठे की गुंतवणूक करता येईल. जर एखादी व्यक्ती सिगारेट पित असेल तर ती सवय सोडून हे पैसे गुंतवत असेल तर लाँग टर्ममध्ये त्यांच्याकडे लाखो रूपयांचा फंड जमा होऊ शकेल.


आज आम्ही तुम्हाला लखपती बनण्यासाठी आयडिया सांगत आहोत. लखपती बनण्याचे तुमचे स्वप्न म्यु्च्युअल फंडमध्ये एसआयपीमध्ये गुंतवणूक करून पूर्ण होऊ शकते. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि दीर्घ कालावधीमध्ये अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते.



३०० रूपयांची एसआयपी करा सुरू


जर तुम्ही दररोज १० रूपयांची बचत करता आणि दर महिन्याला ३०० रूपयांच्या एसआयपी गुंतवणुकीचा पर्याय निवडता.तसेच दरवर्षी गुंतवणुकीत १० टक्क्यांची वाढ करत असाल तर पुढील ३० वर्षांत तुम्ही ४५ लाख रूपयांपेक्षा अधिक फंड बनवू शकता.


येथे आम्ही १५ टक्के वार्षिक परताव्याने ४५ लाखांचा फंड बनू शकेल. विशेष म्हणजे येथे तुम्ही केवळ ५ लाख ९२ हजार रूपये गुंतवत आहात. बाजारात अनेक असे फंड आहेत ज्यांनी लाँग टर्ममध्ये बंपर रिटर्न्स दिले आहेत.



काय आहे SIP?ne


म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एसआयपी. याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्यच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी पूर्णपणए बँक आरडीप्रमाणे असते. येथे तुम्हाला बँकेपेक्षा अधिक रिटर्न चांगले मिळतात.

Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या