दररोज १० रूपयांची बचत करून बनू शकता लखपती, फक्त करावे लागेल हे काम

मुंबई: भविष्य सुरक्षित बनवण्याबाबत जेव्हा लोकांना विचारले जाते तेव्हा त्यांचे उत्तर एकच असते ते म्हणजे पैस इतका वाचतोच कुठे की गुंतवणूक करता येईल. जर एखादी व्यक्ती सिगारेट पित असेल तर ती सवय सोडून हे पैसे गुंतवत असेल तर लाँग टर्ममध्ये त्यांच्याकडे लाखो रूपयांचा फंड जमा होऊ शकेल.


आज आम्ही तुम्हाला लखपती बनण्यासाठी आयडिया सांगत आहोत. लखपती बनण्याचे तुमचे स्वप्न म्यु्च्युअल फंडमध्ये एसआयपीमध्ये गुंतवणूक करून पूर्ण होऊ शकते. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि दीर्घ कालावधीमध्ये अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते.



३०० रूपयांची एसआयपी करा सुरू


जर तुम्ही दररोज १० रूपयांची बचत करता आणि दर महिन्याला ३०० रूपयांच्या एसआयपी गुंतवणुकीचा पर्याय निवडता.तसेच दरवर्षी गुंतवणुकीत १० टक्क्यांची वाढ करत असाल तर पुढील ३० वर्षांत तुम्ही ४५ लाख रूपयांपेक्षा अधिक फंड बनवू शकता.


येथे आम्ही १५ टक्के वार्षिक परताव्याने ४५ लाखांचा फंड बनू शकेल. विशेष म्हणजे येथे तुम्ही केवळ ५ लाख ९२ हजार रूपये गुंतवत आहात. बाजारात अनेक असे फंड आहेत ज्यांनी लाँग टर्ममध्ये बंपर रिटर्न्स दिले आहेत.



काय आहे SIP?ne


म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एसआयपी. याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्यच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी पूर्णपणए बँक आरडीप्रमाणे असते. येथे तुम्हाला बँकेपेक्षा अधिक रिटर्न चांगले मिळतात.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला