आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही ही कामे करू नयेत

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात मोठे अर्थशास्त्र आणि विद्वान मानले जात अससे. त्यांनी आपल्या नीति शास्त्रात जीवनात यशस्वी होण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.


चाणक्यने आपल्या नीति शास्त्रात तीन अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जे आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही करू नयेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते पालकांनी आपल्या मुलांसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे. मुलांसमोर तुमची भाषा आणि बोली तसेच वागणूकही व्यवस्थित असली पाहिजे.


अहंकार, द्वेष, क्रोध, अपमान अथवा शिवीगाळ मुलांसमोर चुकूनही करू नये. यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. तसेच ते चांगला माणूस बनणार नाहीत.


आईवडिलांनी मुलांसमोर कधीही एकमेकांचा अपमान करू नये. यामुळे मुलांचे पालनपोषण, संस्कार आणि व्यवहार यांच्यावर वाईट परिणाम होतो.


आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही खोटे बोलू नये. असे केल्याने आई-वडिल मुलांच्या नजरेत आपला सन्मान गमावतात.


जर मुले खोटे बोलत असतील तर त्याला चांगले संस्कार देणे कठीण होते.


आई-वडिलांनी मुलांसमोर कधीही चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये. त्यांना सुरूवातीपासूनच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावला पाहिजे.

Comments
Add Comment

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा