आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही ही कामे करू नयेत

  60

मुंबई: आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात मोठे अर्थशास्त्र आणि विद्वान मानले जात अससे. त्यांनी आपल्या नीति शास्त्रात जीवनात यशस्वी होण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.


चाणक्यने आपल्या नीति शास्त्रात तीन अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जे आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही करू नयेत.


आचार्य चाणक्य यांच्या मते पालकांनी आपल्या मुलांसमोर विचारपूर्वक बोलले पाहिजे. मुलांसमोर तुमची भाषा आणि बोली तसेच वागणूकही व्यवस्थित असली पाहिजे.


अहंकार, द्वेष, क्रोध, अपमान अथवा शिवीगाळ मुलांसमोर चुकूनही करू नये. यामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. तसेच ते चांगला माणूस बनणार नाहीत.


आईवडिलांनी मुलांसमोर कधीही एकमेकांचा अपमान करू नये. यामुळे मुलांचे पालनपोषण, संस्कार आणि व्यवहार यांच्यावर वाईट परिणाम होतो.


आई-वडिलांनी आपल्या मुलांसमोर कधीही खोटे बोलू नये. असे केल्याने आई-वडिल मुलांच्या नजरेत आपला सन्मान गमावतात.


जर मुले खोटे बोलत असतील तर त्याला चांगले संस्कार देणे कठीण होते.


आई-वडिलांनी मुलांसमोर कधीही चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये. त्यांना सुरूवातीपासूनच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावला पाहिजे.

Comments
Add Comment

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे:  गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम बक्षीस १ लाख रुपये

मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवाला एक नवा आयाम देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एका अभिनव

Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी

गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो?

गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कोणताही सण किंवा पूजा असो, मोदकाशिवाय गणपतीची

गणपती बाप्पाला जाई, जुई आणि चमेलीची फुले का अर्पण करतात?

गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल जास्वंदीचे फूल प्रिय आहे, हे आपल्याला माहित आहे. पण बाप्पाच्या पूजेमध्ये जाई, जुई

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि