Janmashtami 2024: जन्माष्टमीला या ३ राशींवर होणार श्रीकृष्णाची कृपा

  101

मुंबई: जन्माष्टमीचा सोहळा २६ ऑगस्ट २०२४ला साजरा केला जात आहे. पुराणात सांगितले आहे की जेव्हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला अर्ध्या रात्री रोहिणी नक्षत्रात कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.


यावेळेस जन्माष्टमीला शुभ आणि दुर्लभ योगायोग बनत आहे. जन्माष्टमीला अनेक राजयोग बनत आहेत. यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. श्रीकृष्णाच्या आशिर्वादााने व्यापार, नोकरी आणि धनलाभ होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ



वृषभ रास


जन्माष्टमीला बनत असलेल्या दुर्लभ संयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना अधिक होईल. नोकरी-बिझनेसची स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. आव्हाने कमी होतील. जुन्या संपत्तीतून धनलाभ होईल. आर्थिक वृद्धी होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.



कुंभ रास


जन्माष्टमीचा सोहळा कुंभ राशीच्या लोकांसाठी नशीबवान ठरू शकतो. मुलांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. धन समस्या संपतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.



सिंह रास


सिंह राशीसाठी जन्मानष्टमीचा सण आनंद घेऊन येईल. व्यापारात विस्तार होईल. धन वृद्धीच्या योगामुळे पैशामध्ये वाढ होईळ. करिअरमध्ये शुभ फल प्राप्ती होईळ. कमाई चांगली होईल. आरोग्याचे लाभ मिळतील.

Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी