Janmashtami 2024: जन्माष्टमीला या ३ राशींवर होणार श्रीकृष्णाची कृपा

मुंबई: जन्माष्टमीचा सोहळा २६ ऑगस्ट २०२४ला साजरा केला जात आहे. पुराणात सांगितले आहे की जेव्हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला अर्ध्या रात्री रोहिणी नक्षत्रात कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.


यावेळेस जन्माष्टमीला शुभ आणि दुर्लभ योगायोग बनत आहे. जन्माष्टमीला अनेक राजयोग बनत आहेत. यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. श्रीकृष्णाच्या आशिर्वादााने व्यापार, नोकरी आणि धनलाभ होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ



वृषभ रास


जन्माष्टमीला बनत असलेल्या दुर्लभ संयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना अधिक होईल. नोकरी-बिझनेसची स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. आव्हाने कमी होतील. जुन्या संपत्तीतून धनलाभ होईल. आर्थिक वृद्धी होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.



कुंभ रास


जन्माष्टमीचा सोहळा कुंभ राशीच्या लोकांसाठी नशीबवान ठरू शकतो. मुलांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. धन समस्या संपतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.



सिंह रास


सिंह राशीसाठी जन्मानष्टमीचा सण आनंद घेऊन येईल. व्यापारात विस्तार होईल. धन वृद्धीच्या योगामुळे पैशामध्ये वाढ होईळ. करिअरमध्ये शुभ फल प्राप्ती होईळ. कमाई चांगली होईल. आरोग्याचे लाभ मिळतील.

Comments
Add Comment

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता