Janmashtami 2024: जन्माष्टमीला या ३ राशींवर होणार श्रीकृष्णाची कृपा

मुंबई: जन्माष्टमीचा सोहळा २६ ऑगस्ट २०२४ला साजरा केला जात आहे. पुराणात सांगितले आहे की जेव्हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला अर्ध्या रात्री रोहिणी नक्षत्रात कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.


यावेळेस जन्माष्टमीला शुभ आणि दुर्लभ योगायोग बनत आहे. जन्माष्टमीला अनेक राजयोग बनत आहेत. यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. श्रीकृष्णाच्या आशिर्वादााने व्यापार, नोकरी आणि धनलाभ होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ



वृषभ रास


जन्माष्टमीला बनत असलेल्या दुर्लभ संयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना अधिक होईल. नोकरी-बिझनेसची स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. आव्हाने कमी होतील. जुन्या संपत्तीतून धनलाभ होईल. आर्थिक वृद्धी होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.



कुंभ रास


जन्माष्टमीचा सोहळा कुंभ राशीच्या लोकांसाठी नशीबवान ठरू शकतो. मुलांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. धन समस्या संपतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.



सिंह रास


सिंह राशीसाठी जन्मानष्टमीचा सण आनंद घेऊन येईल. व्यापारात विस्तार होईल. धन वृद्धीच्या योगामुळे पैशामध्ये वाढ होईळ. करिअरमध्ये शुभ फल प्राप्ती होईळ. कमाई चांगली होईल. आरोग्याचे लाभ मिळतील.

Comments
Add Comment

“अशा संधी वारंवार मिळत नाहीत,” प्राइम व्हिडिओच्या दलदल मधील आपल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल आदित्य रावल

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान अभिनेता आदित्य रावल हे नेहमीच सोप्या व वरवरच्या भूमिका

बारामती विमान अपघातातील पीडितांना साश्रू नयनांनी निरोप; फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या अंत्यदर्शनावेळी भावनिक क्षण

मुंबई : काल २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा ठरला आहे.काल बारामती येथे अजीत पवारांचा विमान अपघातात

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार

प्रदूषणाची आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर

विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटने दिलेला 'तो' शेवटचा संदेश आणि प्राथमिक अहवाल समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बारामती : महाराष्ट्र राज्याचे

हातातील ‘घड्याळ’ हीच ठरली शेवटची ओळख!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान