Janmashtami 2024: जन्माष्टमीला या ३ राशींवर होणार श्रीकृष्णाची कृपा

  108

मुंबई: जन्माष्टमीचा सोहळा २६ ऑगस्ट २०२४ला साजरा केला जात आहे. पुराणात सांगितले आहे की जेव्हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला अर्ध्या रात्री रोहिणी नक्षत्रात कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.


यावेळेस जन्माष्टमीला शुभ आणि दुर्लभ योगायोग बनत आहे. जन्माष्टमीला अनेक राजयोग बनत आहेत. यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. श्रीकृष्णाच्या आशिर्वादााने व्यापार, नोकरी आणि धनलाभ होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार लाभ



वृषभ रास


जन्माष्टमीला बनत असलेल्या दुर्लभ संयोगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना अधिक होईल. नोकरी-बिझनेसची स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. आव्हाने कमी होतील. जुन्या संपत्तीतून धनलाभ होईल. आर्थिक वृद्धी होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.



कुंभ रास


जन्माष्टमीचा सोहळा कुंभ राशीच्या लोकांसाठी नशीबवान ठरू शकतो. मुलांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. धन समस्या संपतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.



सिंह रास


सिंह राशीसाठी जन्मानष्टमीचा सण आनंद घेऊन येईल. व्यापारात विस्तार होईल. धन वृद्धीच्या योगामुळे पैशामध्ये वाढ होईळ. करिअरमध्ये शुभ फल प्राप्ती होईळ. कमाई चांगली होईल. आरोग्याचे लाभ मिळतील.

Comments
Add Comment

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि

पालिकेच्या भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' तंत्रज्ञ!

मुंबई : एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नातून असे उघड झाले आहे की, मुंबईतील भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' प्रयोगशाळा

आता मुंबईतही भटक्या कुत्र्यांची तक्रार तीन वेळा घेतली जाणार!

अखेर पालिका प्रशासनाला जाग! मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर आठवड्यातून

Pankaja Munde: वैद्यनाथ बँक निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव

परळी वैजनाथ: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम

त्या फक्त अमिताभजींच्या पत्नी आहेत म्हणून... कंगना रणौतने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा

देशातील ६११५ रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा - अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरातील ६,११५ रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सुविधा देत आहे. ही माहिती सरकारने आज,