नांदगावमध्ये समुद्राला नारळ अर्पण करतांना व मंगळागौर विसर्जन मिरवणुकीत कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण

नांदगाव मुरुड(उदय खोत)- श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्याला शांत होण्याचे आवाहन करतांनाच यावर्षीचा मच्छीमारीचा हंगाम चांगला जाऊदे म्हणून आर्त विनवणी करीत मोठ्या भक्तिभावाने नारळ व राखी अर्पण केला.


तसेच नारळी पौर्णिमेच्या दिवशीच कोळीवाड्यात सकाळी पुजन केलेल्यामंगळागौरीच्या विसर्जनाच्या निघालेल्या भव्य मिरवणुकीत मोठ्या हर्षोल्लासात नाचणाऱ्या नांदगाव मधील कोळी बंधू भगिनींच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.


सायंकाळी नांदगावच्या ग्रामस्थांनी गावातून काढलेल्या नारळाच्या मिरवणुकीच्या बरोबरीनेच कोळीवाड्यातील बंधू भगिनींच्या निघालेल्या या मिरवणूकीने कोळीवाडा व आजुबाजूचा परिसर गजबजून गेला होता.सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत कोळी भगिनींनी आपल्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या होत्या.


त्यांनी डोक्यावर सजवलेला करा तर काहींच्या मंगळागौर होत्या.बेंजोच्या तालावर अनेक तरुण तरुणींनी ठेका धरला होता.तर मिरवणुकीत सजवलेल्या मोठ्या नारळासह पंच कमिटीच्या गुरुजींच्या हाती पूजन केलेला नारळ होता.मिरवणूक शांततेत पार पडली.
Comments
Add Comment

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी

Maharashtra Monsoon Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

- कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम

Devendra Fadnavis : "तुका म्हणे उगे रहावे..."; म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांनी दिला पूर्णविराम

- दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप! 'जे मिळालंय तेच सर्वोत्तम', समाधानाचा मंत्र" पंढरपूर :

Devendra Fadnavis : "पंढरपूर कॉरिडॉरमुळे भाविकांना मोठा दिलासा, कोणावरही अन्याय होणार नाही"; आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

- अडीच वर्षांत पूर्ण होणार मंदिर परिसर विकास, वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार पंढरपूर : आषाढी