Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा

मुंबई: रिलायन्स जिओने नुकतेच आपले रिचार्ज प्लान महाग केले होते. यानंतर लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे.



काय आहे किंमत


आज जिओचा असा रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत केवळ १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.



अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा मिळेल. हा हाय स्पीड इंटरनेट डेटा असेल.


१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतात. १४ दिवसापर्यंत ही सुविधा तुम्हाला मिळते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.


जिओने रिचार्जच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितले आहे की जिओ सिनेमा प्रीमियमचा यात समावेश नाही.


जिओचे अनेक रिचार्ज प्लान्स त्यांच्याकडे आहेत. यात २ जीबी डेटा आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला ३४९ रूपयांचा रिचार्ज आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या