Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा

मुंबई: रिलायन्स जिओने नुकतेच आपले रिचार्ज प्लान महाग केले होते. यानंतर लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे.



काय आहे किंमत


आज जिओचा असा रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत केवळ १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.



अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा मिळेल. हा हाय स्पीड इंटरनेट डेटा असेल.


१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतात. १४ दिवसापर्यंत ही सुविधा तुम्हाला मिळते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.


जिओने रिचार्जच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितले आहे की जिओ सिनेमा प्रीमियमचा यात समावेश नाही.


जिओचे अनेक रिचार्ज प्लान्स त्यांच्याकडे आहेत. यात २ जीबी डेटा आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला ३४९ रूपयांचा रिचार्ज आहे.

Comments
Add Comment

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार सरकारी कार्यालये बंद?

मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६

मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील

अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर

Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; तुमच्या प्रवासाचे नियोजन बदला!

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे.

मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या