Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा

मुंबई: रिलायन्स जिओने नुकतेच आपले रिचार्ज प्लान महाग केले होते. यानंतर लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. त्यांच्या खर्चात मात्र वाढ झाली आहे.



काय आहे किंमत


आज जिओचा असा रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत ज्याची किंमत केवळ १९८ रूपये आहे. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळेल.



अनलिमिटेड कॉल


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा मिळेल. हा हाय स्पीड इंटरनेट डेटा असेल.


१९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतात. १४ दिवसापर्यंत ही सुविधा तुम्हाला मिळते.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.


जिओने रिचार्जच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितले आहे की जिओ सिनेमा प्रीमियमचा यात समावेश नाही.


जिओचे अनेक रिचार्ज प्लान्स त्यांच्याकडे आहेत. यात २ जीबी डेटा आणि २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला ३४९ रूपयांचा रिचार्ज आहे.

Comments
Add Comment

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने