Central Railway : मध्य रेल्वे सुट्टीत चालवणार १८ विशेष सेवा!

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष गाडी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. येताना १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १. ३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. हि गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल .


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - मडगाव विशेष


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून गुरुवार १५ ऑगस्ट आणि शनिवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. येताना मडगाव येथून शुक्रवार १६ ऑगस्ट आणि रविवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.४० वाजता पोहोचेल.


हि गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर , खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड , संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, आणि कणकवली येथे थांबेल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर विशेष


मंगळवर २० ऑगस्ट रोजी सकाळी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी दुपारी १ . ३० वाजता पोहोचेल. रविवार १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल.


हि गाडी कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल .


पुणे - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष


गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळ ४. १० वाजता सुटेल आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथे ६.३० वाजता पोहोचेल. बुधवार १४ ऑगस्ट आणि शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून संध्याकाळी ७. ४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. हि गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.


कलबुर्गी - बेंगळुरू विशेष


गुरुवार १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रोजी कलबुरगि येथून सकाळी ९. ३० वाजता सुटेल श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी बुधवार १४ ऑगस्ट शुक्रवार १६ ऑगस्ट आणि गुरुवार १७ ऑगस्ट रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथून २१.१५ वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे ७.४५ वाजता पोहोचेल.


हि गाडी शाहबाद, वाडी, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंटकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका येथे थांबेल.


या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात