भारतातील या शहरात मिळते सर्वात वेगवान Internet, दिल्ली,मुंबई नव्हे तर...

  174

मुंबई: देशात डिजीटल क्रांती आली आहे. लोकांना इंटरनेटची इतकी सवय झाली आहे की त्याच्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. इंटरनेट आजच्या काळात महत्त्वाची गरज बनला आहे. दरम्यान, आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे इंटरनेटला जागा नाही. तर आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती हाय स्पीड इंटरनेटची मागणी करत आहे.


भारतात इंटरनेटमध्ये गेल्या काही काळापासून खूप बदल झाले आहेत. भारत आता इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की भारतात सर्वाधिक वेगवा इंटरनेट स्पीड कुठे मिळतो? जर तुम्ही यासाठी दिल्ली, मुंबईचे नाव घ्या तर तुम्ही चुकीचे आहात.



भारतात इंटरनेट


रिपोर्टनुसार भारत मोबाईल इंटरनेटच्या बाबतीत जगात १२व्या स्थानावर आहे. मोबाईल इंटरनेटच्या स्पीडबाबत बोलायचे झाल्यास भारतात १०७.०३ एमबीपीएसचा स्पीड रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर ब्रॉडबँड इंटरनेटच्या बाबतीत भारत जगात अद्याप ८५व्या स्थानावर आहे. देशात ब्रॉडबँडचा स्पीड ६३.९९ एमबीपीएस इतका आहे.



येथे मिळतो सर्वाधिक स्पीड


भारतातील चेन्नई शहारत सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड मिळते. रिपोर्टनुसार येथे इंटरनेट स्पीड ५१.०७ एमबीपीएस इतका रेकॉर्ड करण्यात आला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानाबाबत बोलायचे झाल्यास बंगळुरू ४२.५० स्पीडसह दुसऱ्या आणि ४१.६८ एमबीपीएस स्पीडसह हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना