Life Mantra: यशस्वी व्यक्तींमध्ये असतात हे ३ खास गुण, जीवनभर मिळते यश

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या अशा काही गुणांचे वर्णन नीतिशास्त्रात केले आहे जे त्याला सफलतेच्या शिखरावर नेऊ शकतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते या गुणांमुळे तो मनुष्य केवळ धनवानच होत नाही तर जीवनभर यश मिळवत असतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ईमानदारी हा असा गुण आहे जो ज्या व्यक्तीमध्ये असतो ती व्यक्ती नेहमी प्रगती करत राहते.

चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती आपली कामे ईमानदारीने करते त्यांना यश जरूर मिळते.

आचार्य चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती आपल्या कामामध्ये इमानदार नसते त्या व्यक्तीला कधीही आपल्या कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी व्यक्ती मधुर भाषिक तसेच विन्रम असते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.

या व्यक्तींना फार कमी शत्रू असतात. विरोधकही यांच्या विन्रम स्वभावामुळे आपलेपणा जोपासतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जीवनात पैशांची बचत करणे गरजेचे आहे. पैशांची बचत करणारी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.

ज्या व्यक्तीमध्ये हा गुण असतो त्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो.
Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

नवी मुंबईत सिडकोकडून २२ हजार घरांची जम्बो लॉटरी

मुंबई : म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर

भाजप नेत्या नवनीत राणा फेस्टिव्ह मूडमध्ये! गणेश मंडळ आरतीमध्ये वाजवला ढोल

अमरावती: सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) प्रचंड धामधूम महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे.  अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी

ISPL 2025 : ISPL चं ऐतिहासिक पाऊल : टेनिस-बॉल क्रिकेटसाठी राष्ट्रीय स्पर्धात्मक आराखडा आणि झोनल पॅनल रचना लागू

मुंबई : भारतातील टेनिस-बॉल क्रिकेटला व्यावसायिक रूप देणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ने मोठा निर्णय

लग्नानंतर गणपतीसाठी माहेरी आलेली अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळाली, पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान

मनमाड : विवाहानंतर पहिल्यांदाच माहेराहून रेल्वेने सासरी परतणाऱ्या विवाहितेने सासू सासऱ्यांना गुंगारा देत