मुंबई: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तींच्या अशा काही गुणांचे वर्णन नीतिशास्त्रात केले आहे जे त्याला सफलतेच्या शिखरावर नेऊ शकतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते या गुणांमुळे तो मनुष्य केवळ धनवानच होत नाही तर जीवनभर यश मिळवत असतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ईमानदारी हा असा गुण आहे जो ज्या व्यक्तीमध्ये असतो ती व्यक्ती नेहमी प्रगती करत राहते.
चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती आपली कामे ईमानदारीने करते त्यांना यश जरूर मिळते.
आचार्य चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती आपल्या कामामध्ये इमानदार नसते त्या व्यक्तीला कधीही आपल्या कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जी व्यक्ती मधुर भाषिक तसेच विन्रम असते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते.
या व्यक्तींना फार कमी शत्रू असतात. विरोधकही यांच्या विन्रम स्वभावामुळे आपलेपणा जोपासतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जीवनात पैशांची बचत करणे गरजेचे आहे. पैशांची बचत करणारी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.
ज्या व्यक्तीमध्ये हा गुण असतो त्या व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…