BSNLनंतर JIOने आणला एक स्वस्त प्लान, ११ महिन्यांचे रिचार्जचे नो टेन्शन

मुंबई: जुलै महिन्यात भारतात प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करत संपूर्ण देशभरातली युजर्सला मोठा झटका दिला होता. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया याशिवाय जिओ कंपनीनेही आपल्या नव्या प्लान्सच्या किंमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. आता जिओने आपल्या युजर्सला महागड्या प्लान्सपासून दिलासा देण्यासाठी नवा प्लान सादर केला आहे.



जिओचा स्वस्त प्लान


हा प्लान केवळ युजर्सला कमी किंमतीत मिळणार नाही तर यात युजर्सला अधिक व्हॅलिडिटी मिळेल. जिओच्याया रिचार्ज प्लानची किंमत १८९९ रूपये आहे. व्हॅल्यू सेक्शनमधील जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याचा अर्थ आहे की १८९९ रूपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला ११ महिने रिचार्ज करण्याचे नो टेन्शन.


जिओने आपल्या या नव्या प्लानसोबत युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६० एसएमएसची सुविधा देते. इतकंच नव्हे तर या प्लानसोबत जिओच्या युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. जर तुम्ही जास्त इंटरनेट डेटा वापरत नसाल तर हा प्लान तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.


यानुसार तुम्हाला दर महिन्याला हा प्लान १७२ रूपयांना पडू शकतो. जे खूप नेट वापरत नाहीत त्यांच्यासाठी ही चांगली डील ठरू शकते.

Comments
Add Comment

चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

मुंबई : मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल (Monorail) मार्गिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई :