BSNLनंतर JIOने आणला एक स्वस्त प्लान, ११ महिन्यांचे रिचार्जचे नो टेन्शन

  4356

मुंबई: जुलै महिन्यात भारतात प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करत संपूर्ण देशभरातली युजर्सला मोठा झटका दिला होता. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया याशिवाय जिओ कंपनीनेही आपल्या नव्या प्लान्सच्या किंमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. आता जिओने आपल्या युजर्सला महागड्या प्लान्सपासून दिलासा देण्यासाठी नवा प्लान सादर केला आहे.



जिओचा स्वस्त प्लान


हा प्लान केवळ युजर्सला कमी किंमतीत मिळणार नाही तर यात युजर्सला अधिक व्हॅलिडिटी मिळेल. जिओच्याया रिचार्ज प्लानची किंमत १८९९ रूपये आहे. व्हॅल्यू सेक्शनमधील जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याचा अर्थ आहे की १८९९ रूपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला ११ महिने रिचार्ज करण्याचे नो टेन्शन.


जिओने आपल्या या नव्या प्लानसोबत युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६० एसएमएसची सुविधा देते. इतकंच नव्हे तर या प्लानसोबत जिओच्या युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळतो. जर तुम्ही जास्त इंटरनेट डेटा वापरत नसाल तर हा प्लान तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.


यानुसार तुम्हाला दर महिन्याला हा प्लान १७२ रूपयांना पडू शकतो. जे खूप नेट वापरत नाहीत त्यांच्यासाठी ही चांगली डील ठरू शकते.

Comments
Add Comment

भारतात ओप्पोची नवीन सिरीज के13 टर्बो 5जी ११ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई: स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा खळबळ माजवण्यासाठी ओप्पो सज्ज झाले आहे. कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित

सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीनिमित्त खबरदारी, लॅपटॉप, कॅमेरा नको

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात १२ ऑगस्ट रोजी अंगारको निमित्त असून श्री गणेशाच्या दर्शनासाठी खबरदारीचा उपाय

येथे झाली ठाकरे बंधूंची युती; ठाकरे गट १९ तर मनसे २ जागांवर लढणार!

बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलची एन्ट्री मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून

राखीने जोडले दोन अनोळखी कुटुंब, अवयवदानाने निर्माण केले नवे नाते!

मुंबई : रक्षाबंधनाच्या अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी सोहळ्यात, मुंबईच्या १६ वर्षीय अनामता अहमदने गुजरातमधील

कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार चालवणाऱ्या मुजोर वाहन मालकाला अटक

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखा परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन

मुंबईत मांजरांच्या नसबंदीसाठी मोहीम तीव्र!

मुंबई : भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येबद्दलच्या तक्रारींना प्रतिसाद म्हणून, बीएमसीने मांजरांच्या नसबंदी