कधीही या ठिकाणी खरेदी करू नका घर, आयुष्यभर होईल त्रास

  64

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा तीन जागांचे वर्णन नितीशास्त्रात केले आहे जिथे तुम्ही घर खरेदी करू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्ती अशा ठिकाणी घर घेतात त्यांच्या आयुष्यात सतत समस्या येत राहतात.


आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा एखाद्या मनुष्याला घर घ्यायचे आहे अथवा बनवायचे असेल तर त्या व्यक्तीने तेथे आपल्या रोजगाराचे साधन पाहिले पाहिजे.


घर नेहमी अशा ठिकाणी असले पाहिजे जिथे रोजगाराचे चांगले साधन असेल. तसेच सामान्य माणूस नोकरी अथवा व्यवसाय करू शकला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन मिळत नाही तेथे घर घेतल्यास आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.


आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे रोजगाराचे चांगले साधन नसते. अशा ठिकाणी घर घेणारे लोक गरिबीची शिकार ठरतात.


तसेच अशा ठिकाणीही घर घेऊ नये जिथे आजूबाजूची वस्ती योग्य नसेल तसेच कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असेल.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

"बाळाच्या रंगावरून बोलाल तर खबरदार..." टीव्ही अभिनेत्रीने ट्रोलर्सना खडसावले, केली थेट कायदेशीर कारवाई

हिंदी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या ७ महिन्यांच्या बाळाला सावळ्या रंगामुळे ट्रोल करण्यात

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण