गुरूपोर्णिमेला चुकूनही करू नका या ५ चुका








मुंबई: आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला गुरू पोर्णिमेचा सण साजरा केला जातो. या वर्षी गुरू पोर्णिमेचा सण २१ जुलैला साजरा केला जात आहे. गुरू पोर्णिमेचा सण महाकाव्य महाभारताची रचना करणारे महर्षि देवव्यास यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी गुरूंसोबत गुरूचीही पूजा केली जाते.





ज्योतिषतज्ञांनुसार जे लोक गुरू पोर्णिमेच्या दिवशी चुका करतात त्यांना जीवनात कधीच यश मिळत नाही.





गुरूंच्या वाणीचा प्रत्येक शब्द तुमच्या संपत्तीवर भारी आहे. यामुळे गुरूच्या समोर कधीही आपल्या संपत्तीचा गर्व करू नये.





शास्त्रानुसार गुरूचा दर्जा हा देवापेक्षाही अधिक असतो. यामुळे गुरूच्या आसनावर कधीही बसू नये. गुरूचा अपमान म्हणजे ईश्वराचा अपमान असतो.





गुरूंच्या जवळ बसलेले असताना त्यांच्याकडे पाठ अथवा पाय करून बसू नये. यामुळे त्यांचा अपमान होतो.





गुरूंसमोर कधीही चुकीची आणि अभद्र भाषेचा प्रयोग करू नका. गुरूच्या मनाला ठेस पोहोचेल असे अपशब्द कधीही वापरू नका.





गुरूंबद्दल कधीही चुकीचे अथवा त्यांच्याबद्दल वाईट इतरांकडे बोलू नका. जर दुसरी व्यक्ती असे करत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करा.






Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.