गुरूपोर्णिमेला चुकूनही करू नका या ५ चुका

  64








मुंबई: आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला गुरू पोर्णिमेचा सण साजरा केला जातो. या वर्षी गुरू पोर्णिमेचा सण २१ जुलैला साजरा केला जात आहे. गुरू पोर्णिमेचा सण महाकाव्य महाभारताची रचना करणारे महर्षि देवव्यास यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी गुरूंसोबत गुरूचीही पूजा केली जाते.





ज्योतिषतज्ञांनुसार जे लोक गुरू पोर्णिमेच्या दिवशी चुका करतात त्यांना जीवनात कधीच यश मिळत नाही.





गुरूंच्या वाणीचा प्रत्येक शब्द तुमच्या संपत्तीवर भारी आहे. यामुळे गुरूच्या समोर कधीही आपल्या संपत्तीचा गर्व करू नये.





शास्त्रानुसार गुरूचा दर्जा हा देवापेक्षाही अधिक असतो. यामुळे गुरूच्या आसनावर कधीही बसू नये. गुरूचा अपमान म्हणजे ईश्वराचा अपमान असतो.





गुरूंच्या जवळ बसलेले असताना त्यांच्याकडे पाठ अथवा पाय करून बसू नये. यामुळे त्यांचा अपमान होतो.





गुरूंसमोर कधीही चुकीची आणि अभद्र भाषेचा प्रयोग करू नका. गुरूच्या मनाला ठेस पोहोचेल असे अपशब्द कधीही वापरू नका.





गुरूंबद्दल कधीही चुकीचे अथवा त्यांच्याबद्दल वाईट इतरांकडे बोलू नका. जर दुसरी व्यक्ती असे करत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करा.






Comments
Add Comment

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

थकलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबून आदेश बांदेकर यांनी केली सेवा; हृषिकेश आणि सारंगही होते सोबत

मुंबई: अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी 'माऊली महाराष्ट्राची' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर