Rakhi 2024: रक्षाबंधनाचा सण आला जवळ, राखीसाठी पोस्टाने दिली ही वेळ

  128

मुंबई: भावा-बहिणीच्या नात्याचा सुंदर सण म्हणजेच रक्षाबंधन येत्या १९ ऑगस्टला साजरा केला जात आहे. या निमित्ताने परदेशातील आपल्या भावांपर्यंत राखी पोहोचवण्याची जबाबदारी इंडिया पोस्टाने घेतली आहे. बहि‍णींना राखी वेळेत पोहोचता यावी यासाठी इंडिया पोस्टने दिशानिर्देश जारी केले आहेत. इंडिया पोस्टने म्हटले आहे की जर तुम्हाला वेळेत राखी पोहोचवायची आहे तर ३१ जुलैआधी शिपमेंट करा ज्यामुळे कस्टमशी संबंधित समस्या येणार नाही.



३१ जुलैपर्यंत तयार करा राखी शिपमेंट


इंडिया पोस्टने शुक्रवारी म्हटले की जे जगभरातील आपल्या प्रियजनांना राखी पाठवण्यासाठी इंटरनॅशनल मेल सर्व्हिसचा वापर करण्यासाठी आमंत्रित करत आहे. सोबतच अपीलही करत आहेत की वेळेत राखी पोहोचण्यासाठी तुम्ही ३१ जुलैपर्यंत आपल्या राखी शिपमेंटचे प्लानिंग करा.



इंडिया पोस्टने जारी केले एचएस कोड


कस्टम क्लीअरन्स आणि पार्सल डिलीव्हरीमध्ये चांगल्या सुविधेसाठी राखी संबंधित वस्तुंसाठी हार्मोनाईज्ड सिस्टम कोडला सामील करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान, नॉन कमर्शियल शिपमेंटसाठी एचएस कोड गरजेचा नाही. इंडिया पोस्टकडून काही एचएस कोडही जारी करण्यात आलेले आहेत.


राखी रक्षा सूत्र : 63079090
खोटे दागिने : 71179090
राखी : 96040000
मिठाई : 17049020
टॉफी, कारमेल आणि कन्फेक्शनरी : 17049030
ग्रीटिंग कार्ड : 49090010

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून