सकाळी ही कामे करणे असते अशुभ, कधीही करू नका नाहीतर...

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर काही कामे करणे अशुभ मानले जाते. तसेच काही गोष्टी पाहूही नयेत. असे करणे चुकीचे मानले जाते. जर सकाळी उठून सातत्याने तुम्ही या गोष्टी पाहत असाल तर यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकते.


वास्तुशास्त्रानुसार कोणीही सकाळी उठून आपली अथवा दुसऱ्या कोणाची सावली पाहू नये. हे अशुभ मानले जाते. सकाळच्या वेळेस सूर्यदर्शनाच्या वेळेस जर तुम्ही चुकूनही आपली सावली पश्चिम दिशेला पाहिली तर ते अशुभ मानले जाते.


सकाळी उठल्यावर कधीही रात्रीची उष्टी भांडी पाहू नयेत. असे केल्याने घरात धन-दौलत येणे कठीण होते. या चुकीपासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळेस उष्टी खरकटी भांडी साफ करून ठेवा.


वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती सकाळी झोपून उठल्यावर सगळ्यात आधी आरसा पाहू नये. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही असे करत असाल तर रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून तुम्हाला मिळू शकते.


सकाळी उठल्यावर हिंस्र प्राणी अथवा जंगली प्राण्याचे पेंटिंग पाहू नये. असे पेंटिंग बेडरूममध्ये लावल्यास ती काढून ठेवावी.

Comments
Add Comment

Raja Shivaji : राजा शिवाजी मधील अफझलखानाची भेट आणि जोरदार टीकास्त्र; रितेशने नेमकं दाखवलं आहे तरी काय ?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, राजांच्या अनेक गोष्टी प्रत्येक मराठी माणूस हा लहानपणापासून

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक

BJP : भाजपकडून २३ प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र