रिकाम्या पोटी कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्या, होतील हे जबरदस्त फायदे

मुंबई: हळद हा भारतीय किचनमधील महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे. अनेक वर्षांपासून याचा जेवणात वापर केला जातो. सोबतच औषध म्हणूनही हळदीचा वापर केला जातो. आयुर्वेदात हळदीची तुलना औषधाशी करण्यात आलेली आहे. हळदीमध्ये करक्युमिन नावाचे औषधीय तत्व असते जे आरोग्यासाठी चांगले असते.


हळदीच्या सेवनाने ग्लोईंग स्किनसह खराब कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यातही फायदा होतो. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.



असा करा हळदीचा वापर


कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हळदीचा चहा फायदेशीर आहे. यासाठी कोमट पाण्यात हळदीचे तुकडे, काळी मिरी, दालचिनी पावडर मिसळा. पाणी नीट उकळल्यानंतर ते गाळून घ्या. यात मध मिसळून प्या. यामुळे हळू हळू कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येईल. तसेच इम्युनिटीही मजबूत होईल.



सांधेदुखीवर फायदेशीर


हळदीमध्ये असलेले करक्युमिन हे तत्व चांगले असते. यात इन्फ्लामेंट्री गुण असतात जे सांधेदुखीचा त्रास दूर करण्यास मदत करतात.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे