LICचा जबरदस्त प्लान, ४५ रूपये खर्च करून मिळवा २५ लाख रूपये

  488

मुंबई: एलआयसी प्रत्येक वर्गातील तसेच विविध वयोगटातील लोकांसाठी विविध योजना राबवत असते. एलआयसीच्या योजना तुम्हाला सुरक्षा आणि रिटर्नची गॅरंटी देतात.


अशातच एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यात तुम्हाला सुरक्षा मिळतेच तसेच लाखोंचे रिटर्न्सही मिळतात. या पॉलिसीचे नाव आहे जीवन उमंग.


या योजनेत तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. या स्कीममध्ये पॉलिसी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही अनेक मॅच्युरिटी फायदे मिळवू शकता.


पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला २५ लाख रूपये मिळू शकतात. यासाठी ३५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला दरमहा १६३८ रूपये जमा करावे लागतील. अशातच दररोज तुम्हाला ४५ रूपयांची बचत करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.