LICचा जबरदस्त प्लान, ४५ रूपये खर्च करून मिळवा २५ लाख रूपये

मुंबई: एलआयसी प्रत्येक वर्गातील तसेच विविध वयोगटातील लोकांसाठी विविध योजना राबवत असते. एलआयसीच्या योजना तुम्हाला सुरक्षा आणि रिटर्नची गॅरंटी देतात.


अशातच एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यात तुम्हाला सुरक्षा मिळतेच तसेच लाखोंचे रिटर्न्सही मिळतात. या पॉलिसीचे नाव आहे जीवन उमंग.


या योजनेत तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. या स्कीममध्ये पॉलिसी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही अनेक मॅच्युरिटी फायदे मिळवू शकता.


पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला २५ लाख रूपये मिळू शकतात. यासाठी ३५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला दरमहा १६३८ रूपये जमा करावे लागतील. अशातच दररोज तुम्हाला ४५ रूपयांची बचत करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा