LICचा जबरदस्त प्लान, ४५ रूपये खर्च करून मिळवा २५ लाख रूपये

  493

मुंबई: एलआयसी प्रत्येक वर्गातील तसेच विविध वयोगटातील लोकांसाठी विविध योजना राबवत असते. एलआयसीच्या योजना तुम्हाला सुरक्षा आणि रिटर्नची गॅरंटी देतात.


अशातच एलआयसीची अशी एक योजना आहे ज्यात तुम्हाला सुरक्षा मिळतेच तसेच लाखोंचे रिटर्न्सही मिळतात. या पॉलिसीचे नाव आहे जीवन उमंग.


या योजनेत तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. या स्कीममध्ये पॉलिसी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही अनेक मॅच्युरिटी फायदे मिळवू शकता.


पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला २५ लाख रूपये मिळू शकतात. यासाठी ३५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला दरमहा १६३८ रूपये जमा करावे लागतील. अशातच दररोज तुम्हाला ४५ रूपयांची बचत करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड