मुंबईच्या महिलेला शेअर मार्केटचा मोह पडला भारी, गमावले तब्बल इतके लाख रूपये

मुंबई: सायबर गुन्ह्याच्या दर दिवसाला काही ना काही केसेस समोर येत असतात. अशीच एक केस समोर आली आहे. येथे महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.


महिलेला सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांत पैसे डबल करणार असल्याची स्वप्ने दाखवली होती. यानंतर महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगबद्दल सांगितले. ज्यातून तिला मोठी कमाई करण्याचे लालूच दाखवले.


४२ वर्षीय ही महिला या जाळ्यात अडकली आणि तिने आपले तब्बल १३ लाख रूपये गमावले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले की, ती इन्स्टाग्राम पाहत होती. यावेळेस तिला एक ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅमची जाहिरात दिसली.


येथे तिला हाय रिटर्नची लालूच दाखवण्यात आली होती. येथे काही दिवसांतच तुम्हाला पैसे डबल करून मिळतील असे सांगण्यात आले होते. या जाळ्यात ही महिला अडकली आणि तिने त्यावर क्लिक केले.


मिडिया रिपोर्ट्सनुसार महिलेने जेव्हा जाहिरातीवर क्लिक केले तेव्हा तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. तेथे स्टॉक मार्केटसंबंधित टिप्स दिल्या.यानंतर महिलेची फसवणूक सुरू होती. तब्बल २ महिने असे सुरू होती. यादरम्यान १२ ट्रान्झॅक्शनद्वारे १३.८३ लाख रूपये ट्रान्सफर करण्यात आले.


दरम्यान, जेव्हा महिलेने आपले काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ते पैसे काढता येईना यावेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने जेव्हा या प्रकरणातील डिटेल्स मागितल्या तेव्हा ३० टक्केच्या हिशेबाने तिच्याकडे ३.९० लाख रूपयांची मागणी करण्यात आली. जेव्हा तिने हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिला ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील