Dehydration: डिहायड्रेशनमुळे येऊ शकतात चेहऱ्याशी संबंधित समस्या

मुंबई: सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध प्रयत्न करत असतात. नव-नव्या उत्पादनांचा वापर करतात मात्र त्यानंतरही चेहऱ्यावरून डाग,पुटकुळ्या कमी होत नाहीत. याच कारणामुळे अधिकतर लोक त्रस्त असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की डिहायड्रेन त्वचेशी संबंधित समस्या निर्माण करू शकते.


डिहायड्रेशन पुरेसे पाणी न प्यायल्याने होते. यामुळे नकारात्मक परिणाम चेहऱ्यावर होतो. जर तुम्ही नियमितपणे ७ ते ८ ग्लास दररोज पाणी पित नसाल तर यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.



पिंपल्स आणि काळवंडलेली त्वचा


शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तेलाचे प्रमाण वाढते यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळवंडल्यासारखी होते. डार्क सर्कल्स होण्याचे एक कारण डिहायड्रेशनही असू शकते.



डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी करा ही कामे


डिहायड्रेशनपासून बचावासाठी तुम्ही दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे. याशिवाय फळांचे सेवन केले पाहिजे. ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे