१ बॉलमध्ये १३ धावा, यशस्वीने रचला इतिहास, असे करणारा पहिला फलंदाज

  82

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना हरारेमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात यशस्वी जायसवाल काही खास करू शकला नाही. त्याने ५ चेंडूंचा सामना करताना १२ धावा केल्या.


दरम्यान, या छोट्याशा खेळी दरम्यान यशस्वीने इतिहास रचला. यशस्वी असा पहिला फलंदाज ठरा आहे ज्याने एखाद्या टी-२० सामन्यातील पहिल्या लीगल बॉलवर १२ धावा केल्या.


खरंतर सिकंदर रजाच्या सामन्याच्या पहिल्या बॉलवर फुलटॉस टाकला. यावर यशस्वीने षटकार ठोकला. त्या बॉलवर अंपायरने नो बॉल करार दिला.


त्यानंतर फ्री हिटवर यशस्वीने पुन्हा षटकार ठोकला. म्हणजेच एका बॉलवर एकूण १३ धावा बनल्या. यात १२ धावा यशस्वीच्या खात्यात आल्या. दरम्यान, यशस्वी काही खास करू शकला नाही. त्याच ओव्हरमध्ये सिकंदर रजाने त्याला क्लीन बोल्ड केले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार