Radhakrishna Vikhepatil : नवे जिल्हे, तालुक्यांच्या निर्मितीसाठी दांगट समिती

विधान परिषदेत महसूल मंत्र्यांनी दिली माहिती


मुंबई : वाढत्या लोकसंख्येनुसार नवे जिल्हे आणि नव्या तालुक्यांच्या निर्मिती करण्याचा विचार सरकार करत असून, या संदर्भात अभ्यास करण्यासाठी निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला अहवाल पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी (Revenue Minister) मंगळवारी विधान परिषदेत दिली.


नंदुरबार जिल्ह्यात अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे नवीन तालुक्याची निर्मिती करा, अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. मोलगी तालुक्याची घोषणा करून, त्याच्या उद्घाटनाच्या तारखाही निश्चित केल्या. परंतु काही कारणास्तव त्यावर निर्णय झाला नाही. मोलगी तालुका झाल्यास आदिवासींसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे मोलगी हा लवकरात लवकर तालुका घोषित करावा, अशी मागणी लावून धरली. आमदार महादेव जानकर यांनी पाडवींच्या मुद्द्याला पाठिंबा दिला.

Comments
Add Comment

Amol Mitkari on Ajit Pawar : "माझे शेणाचे हात पेनाला लावणारे दादाच!"; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर विधानसभेत मिटकरींच्या आठवणींना फुटला पाझर

मुंबई : विधान परिषदेत अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या राजकीय

Devendra Fadanvis : मला विश्वास आहे की दु:ख बाजूला सारून वहिनी... अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र त्या पराभवातून सावरून पुन्हा उभारी घेण्यासाठी

Eknath Shinde : "दादा, तुमचा हा निर्णय चुकला, परत या...!" विधान परिषदेत अजित पवारांच्या आठवणींनी एकनाथ शिंदे भावूक

हॉटेल 'हयात'मधील तो शब्द आणि वडिलकीचा सल्ला; शिंदेंनी जागवल्या अजितदादांच्या मैत्रीच्या आठवणी मुंबई : "एखाद्या

Maharashtra Budget Session 2026 : राज्यपालांचे ऐतिहासिक अभिभाषण! सीमाप्रश्नी सरकारचा 'मास्टरप्लॅन' तयार; महाराष्ट्र-कर्नाटक वादावर राज्यपालांचे मोठे विधान

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या राजनैतिक वर्षाची सुरुवात आज मुंबईत राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या

कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुंबई : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल

वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात चामड्याच्या पादत्राणांचे प्रशिक्षण सुरू

मुंबई : समाजातील ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, उत्तर