IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघाच्या विजयाचा पाया अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी १३७ धावांची भागीदारी करत रचला. अभिषेकने ४६ बॉलमध्ये १०० धावा, दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने ४७ बॉलमध्ये ७७ धावा केल्या.


या शानदार खेळींच्या जोरावर भारताने पहिल्यांदा खेळताना २३४ धावांचा डोंगर उभा केला होता. दरम्यान, यजमान झिम्बाब्वे आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीला अडखळला. मात्र त्यातून हा संघ सावरला नाही. झिम्बाब्वेला १८.४ षटकांत केवळ १३४ धावा करता आल्या.


झिम्बाब्वेकडून वेसली मेधेवेने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर ब्रायन बेनेट्टने २६ धावा केल्या. तर ल्यूक जाँगवेने ३३ धावा केल्या. भारताकडून मुकेश कुमारने ३ गडी बाद केले. तर आवेश खानने ३ गडी बाद केले. रवी बिश्नोईने २ गडी बाद केले.

Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या