Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

  351

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स ६०० रूपयांपर्यंत महाग केले आहेत. नव्या किंमती ३ जुलैपासून लागू होणार आङेत. कंपन्यांनी एक अथवा दोन रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत बदल केलेले नाहीत तर संपूर्ण पोर्टफोलिओ अपडेट केला आहे.


अशातच ग्राहकांसमोर एक मोठे आव्हान आहे आपल्या रिचार्ज प्लान्सबद्दल. जिओ आणि एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, प्रीपेड युजर्सकडे ३ जुलैच्या आधी एक खास संधी आहे.



काय करू शकतात युजर्स?


जर तुम्ही कमी किंमतीत आपली सर्व्हिस अॅक्टिव्ह ठेवत आहात तर तुम्ही अॅडव्हान्समध्ये रिचार्ज करू शकता. म्हणजेच तुम्ही सध्याचा प्लान संपण्याआधी नवा रिचार्ज करू शकता. मात्र यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की या स्थिती तुम्हाला पूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल का?


म्हणजेच जुन्या आणि नव्या दोन्ही प्लान्सच्या संपूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल. एअरटेलने हे ही म्हटले आहे की ७३० दिवसांच्या वर व्हॅलिडिटीसाठी हे नियम लागू होणार नाहीत.


जिओ आणि एअरटेल दोघांनी आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओचा महिन्याचा प्लान आता १८९ पासून सुरू होईल. हा प्लान आधी १५५ रूपयांना होता. हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस