Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स ६०० रूपयांपर्यंत महाग केले आहेत. नव्या किंमती ३ जुलैपासून लागू होणार आङेत. कंपन्यांनी एक अथवा दोन रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत बदल केलेले नाहीत तर संपूर्ण पोर्टफोलिओ अपडेट केला आहे.


अशातच ग्राहकांसमोर एक मोठे आव्हान आहे आपल्या रिचार्ज प्लान्सबद्दल. जिओ आणि एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, प्रीपेड युजर्सकडे ३ जुलैच्या आधी एक खास संधी आहे.



काय करू शकतात युजर्स?


जर तुम्ही कमी किंमतीत आपली सर्व्हिस अॅक्टिव्ह ठेवत आहात तर तुम्ही अॅडव्हान्समध्ये रिचार्ज करू शकता. म्हणजेच तुम्ही सध्याचा प्लान संपण्याआधी नवा रिचार्ज करू शकता. मात्र यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की या स्थिती तुम्हाला पूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल का?


म्हणजेच जुन्या आणि नव्या दोन्ही प्लान्सच्या संपूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल. एअरटेलने हे ही म्हटले आहे की ७३० दिवसांच्या वर व्हॅलिडिटीसाठी हे नियम लागू होणार नाहीत.


जिओ आणि एअरटेल दोघांनी आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओचा महिन्याचा प्लान आता १८९ पासून सुरू होईल. हा प्लान आधी १५५ रूपयांना होता. हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो.

Comments
Add Comment

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना

ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी नवीन नियमावलीची घोषणा !

मुंबई : महाराष्ट्रातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) शिस्तबद्धता, प्रवासी

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव