मुंबई : दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी महिलावर्ग वटपौर्णिमेचा उपवास करतात. मात्र अजूनही अनेकांना या दिवसाचे पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची नेमकी कथा काय आहे हे माहीत नसते. त्याचबरोबर यंदा वटपौर्णिमा कधी यावरुनही गोंधळ निर्माण झाला आहे. जाणून घ्या याच संदर्भातील अधिक माहिती.
पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवी सावित्रीची पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. याबरोबरच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुष्य जगेल, असे वरदान त्यांनी दिले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…