GCT : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे नरडाणा येथे गती शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई (Mumbai) विभागाने धुळ्याजवळ नरडाणा येथे नुकतेच पहिले गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल सुरु केले. शिरपूर पॉवर प्रा.लि.च्या सहकार्याने हे कार्गो टर्मिनल (Gati Shakti Cargo terminals) कार्यान्वित झाले. हे मुंबई विभागातील पहिले कार्गो टर्मिनल आहे. जिंदाल पॉवर लिमिटेडच्या धुळ्यातील पॉवर प्लांटची स्थापित क्षमता हि ३०० मेगावॅट आहे आणि टिपलर हाताळणी सुविधेसह ३ लाइन हाताळणी यार्डसह सुसज्ज आहे.


नरडाणाजवळ हे गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल सुरू झाल्यामुळे २. ०५ दशलक्ष टन लोडिंग आणि मालवाहतूक अंदाजे भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये दरवर्षी ३७४ कोटींची भर पडणार आहे. सध्याच्या रस्त्याने कोळशाच्या वाहतुकीची जागा रेल्वेने घेतली जाईल, ज्यामुळे रेल्वे गुणांक आणखी वाढेल, वाहतुकीचा एक पर्यावरणपूरक मार्ग उपलब्ध होईल आणि साल २०३० पर्यंत 'मिशन ३ हजार मॅट्रिक टन साध्य करण्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरेल .


अभिषेक पुढे म्हणाले की मुंबई विभागाच्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनामुळे या गती शक्ती टर्मिनल लवकर सुरू करणे शक्य झाले आहे. यासह,गती शक्ती टर्मिनलमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातून पहिली रेल्वे गाडी मिळाली जिच्यावर १६ जून रोजी माल भरण्यात आला आणि १८ जून रोजी नरडाणा येथील गति शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलवर ठेवण्यात आला.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.