PM Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा, शेतकरी संमेलन, गंगा आरती आणि बरंच काही...

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. ते मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता वाराणसीच्या एअरपोर्टवर पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरमधून मेहंदीगंज सभेच्या ठिकाणी पोहोचतील.


यातील किसान संवाद कार्यक्रमात दे देशातील ९.६० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत २० हजार कोटीहून अधिक पीएम किसान सन्मान निधी योजना जारी करतील. हा १७वा हप्ता अशेल. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यावेळेस ते प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतील.


या दर्यान सर्व शेतकरी भगव्या टोपीत दिसतील. शेतकरी आणि महिला समूहांना ३०० घरे देतील. १६७ शेतकरी सखींना प्रमाणपत्र देतील. या महिला ऑरगॅनिक शेती करतात. या दरम्यान मिनी रोड शोची एक झलक दिसेल. संपूर्ण रस्त्यावर पंतप्रधनांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी पुन्हा एकदा वाराणसीकर उत्सुक झाले आहे. याची पहिली झलक वाराणसीच्या नमो घाटावर पाहता येऊ शकते. येथील व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्याने वाळूने पंतप्रधान मोदींचा सुंदर फोटो बनवला आहे. तसेच रंगही भरले आहेत. वाराणसीच्या भाजपाच्या काशी प्रांताचे अध्यक्ष दिलीप पटेल यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींचे स्वागत ऐतिहासिक असेल.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'