Friday: शुक्रवारच्या दिवशी करू नका ही कामे, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

मुंबई: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असतो. लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर काही अशी कामे जी या दिवशी करू नयेत. यामुळे धन हानी होत नाही. घरात भरभराट होत नाही.


शुक्रवारच्या दिवशी कोणालाही काही उधार देऊ नये. या दिवशी पैशाची उधारी दिल्याने पैसे परत येत नाहीत. तसेच जे उधार घेतात ते कर्ज चुकवण्यात समस्या येतात.


शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचा दिवस असतो. या दिवशी वाद-विवाद, महिलांचा अपमान, मोठ्या व्यक्तींबाबत वाईट विचार ठेवू नयेत. यामुळे लक्ष्मी माता रूसून जाते.


शुक्रवारी साखर, चांदीचे दान करू नये. यामुळे शुक्र कमकुवत होतो. जीवनात भौतिक सुख कमी होऊ लागते.

शुक्रवारच्या दिवशी पूजा तसेच किचनसंबंधित गोष्टींची खरेदी करू नये. असे केल्याने घरात भरभराट होत नाही.
Comments
Add Comment

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने

राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे

"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,