मुंबई: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असतो. लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर काही अशी कामे जी या दिवशी करू नयेत. यामुळे धन हानी होत नाही. घरात भरभराट होत नाही.
शुक्रवारच्या दिवशी कोणालाही काही उधार देऊ नये. या दिवशी पैशाची उधारी दिल्याने पैसे परत येत नाहीत. तसेच जे उधार घेतात ते कर्ज चुकवण्यात समस्या येतात.
शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेचा दिवस असतो. या दिवशी वाद-विवाद, महिलांचा अपमान, मोठ्या व्यक्तींबाबत वाईट विचार ठेवू नयेत. यामुळे लक्ष्मी माता रूसून जाते.
शुक्रवारी साखर, चांदीचे दान करू नये. यामुळे शुक्र कमकुवत होतो. जीवनात भौतिक सुख कमी होऊ लागते.
शुक्रवारच्या दिवशी पूजा तसेच किचनसंबंधित गोष्टींची खरेदी करू नये. असे केल्याने घरात भरभराट होत नाही.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…