द. आफ्रिकेने वर्ल्डकपमध्ये रचला इतिहास, १० वर्ष जुना रेकॉर्ड झाला उद्ध्वस्त

  126

मुंबई: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सामन्यात ४ धावांनी हरवले. हा सामना १० मार्चला न्यूयॉर्कमध्ये रंगला. द. आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध ११४ धावांचे आव्हान डिफेंड करत टी-२० वर्ल्डकपमधील सार्वकालीन रेकॉर्ड आपल्या नावे केला.


या आधी हा रेकॉर्ड श्रीलंकेच्या नावावर होता. २०१४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये चटगांवमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२० धावांचा बचाव केला होता. तर दक्षिण आफ्रिकेकडून टी-२०मध्ये यशस्वीपणे बचाव केलेले सर्वात कमी लक्ष्य आहे. याआधी त्यांचे कमी लक्ष्य ११६ इतके होते हे त्यांनी २०१३मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना डिफेंड केले होते.


द. आफ्रिकेचा बांगलादेशवर या फॉरमॅटमध्ये सलग नववा विजय आहे. यातच दक्षिण आफ्रिका टी-२० वर्ल्डकपमध्ये एक, दोन, तीन आणि चार धावांच्या फरकाने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.


कोणताही दुसरा संघ दोन वेळाहून अधिक पाच धावांपेक्षा कमी अंतराने जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता