Post Office Scheme: पोस्ट ऑफिस TD स्कीममध्ये व्याजानेच होणार लाखोंची कमाई!

मुंबई: पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही तगडे रिटर्न्स मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रूपयांचे व्याज मिळवू शकता. सरकार प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध प्रकारच्या योजना लाँच करत असते. आज आम्ही तुम्हाला अशा जबरदस्त स्कीमबद्दल सांगत आहोत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही पाच वर्षात जबरदस्त रिटर्न मिळवू शकता.


या स्कीमचे नाव आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट स्कीम. या स्कीमचा कालावधी ५ वर्षांचा आहे.


पोस्ट ऑफिसची ही टाईम डिपॉझिट स्कीम स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. यात तुम्ही एकरकमी पैसे टाकू शकता. या पोस्ट ऑफिसची एफडी स्कीमही म्हटले जाते.


या स्कीममध्ये एका वर्षाच्या एफडी स्कीमवर ६.९० टक्के, दोन वर्षांत ७.० टक्के, तीन वर्षात ७.१० टक्के आणि पाच वर्षांच्या एफडी स्कीमवर ७.५० टक्के व्याज मिळते.


या स्कीममध्ये सिंगलसह जॉईंट खातेही खोलता येते. यात कमीत कमी १हजार रूपयांपासून ते अधिकाधिक कितीही गुंतवणूक करता येते.


यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला इनकम टॅक्सच्या कलम ८०सी अंतर्गत १.५० लाखांची सूट मिळते. पोस्ट ऑफिस कॅलक्युलेटरनुसार या स्कीममध्ये १० लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये ४.४९ लाख रूपये व्याज मिळेल.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला