मुंबई : अॅण्ड्रॉइड (Android) फोन वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अलीकडेच एक इशारा दिला आहे. स्मार्टफोन हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशातच अॅण्ड्रॉइड फोन युजर्ससाठी सरकारने दिली धोक्याची घंटा दिली आहे.
CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, Android OS मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे, जर कोणत्याही हॅकरला तुमचा फोन हॅक (Phone Hack) करायचा असल्यास त्याच्यासाठी ते खूप सोपे होणार आहे. त्रुटींचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमची महत्त्वाची माहिती आणि डेटा काढू शकतात. या प्रकरणामध्ये Android 12, Android 12L, Android 13 आणि Android 14 चा समावेश आहे. त्यामुळे CERT-In ने युजर्सना लवकरात लवकर सिक्युरिटी पॅच अपडेट करण्यास सांगितले आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…