मोदींनी पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा, म्हणाले- 'विजय-पराभव हा राजकारणाचा भाग'

  134

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनण्याचा सल्ला दिला आहे.


पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत यात ते राजीनामा सोपवताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील एनडीएच्या होणाऱ्या बैठकआधी राष्ट्रपती मुर्मूंना राजीनामा सोपवला आहे.


राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेसोबत आपला राजीनामा सादर केला आहे. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे.


 


भाजपला बहुमत न मिळाल्याने बिघडली गोष्ट


खरंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला २९४ जागांसह बहुमत मिळाले आहे. अशातच एनडीए सरकार बनवण्याची अधिक शक्यता आहे. भाजपला आपल्या बळावर बहुमत मिळवता आलेले नाही. याच कारणामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे की एनडीएचे सहकाही पक्ष त्यांना सोडणार नाहीत.


जर अशी स्थिती बनली तर एनडीएसाठी पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे. सर्वाधिक चर्चा होत आहे ती बिहारचे मु्ख्यमंत्री आणि जदयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंबाबत चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )