मोदींनी पंतप्रधान पदाचा दिला राजीनामा, म्हणाले- 'विजय-पराभव हा राजकारणाचा भाग'

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनण्याचा सल्ला दिला आहे.


पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत यात ते राजीनामा सोपवताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील एनडीएच्या होणाऱ्या बैठकआधी राष्ट्रपती मुर्मूंना राजीनामा सोपवला आहे.


राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेसोबत आपला राजीनामा सादर केला आहे. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे.


 


भाजपला बहुमत न मिळाल्याने बिघडली गोष्ट


खरंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला २९४ जागांसह बहुमत मिळाले आहे. अशातच एनडीए सरकार बनवण्याची अधिक शक्यता आहे. भाजपला आपल्या बळावर बहुमत मिळवता आलेले नाही. याच कारणामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे की एनडीएचे सहकाही पक्ष त्यांना सोडणार नाहीत.


जर अशी स्थिती बनली तर एनडीएसाठी पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे. सर्वाधिक चर्चा होत आहे ती बिहारचे मु्ख्यमंत्री आणि जदयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंबाबत चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

वंदे मातरम् इतिहास नाही; देशाच्या अस्तित्वाची ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी