Maharashtra loksabha: शेवटच्या क्षणी मिळाले तिकीट, फक्त १३ दिवस प्रचार...४८ मतांनी मिळाला विजय

मुंबई: लोकसभा निवडणुकीच चित्र साधारण स्पष्ट झाले आहेत. यातच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ४८ धावांनी विजय मिळवला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील हा सर्वात कमी फरकाने मिळालेले विजय आहे.


निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ४,५२,६४४ मते मिळाली तर त्यांच्या जागेवरून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ४,५२, ५९६ मते मिळाली.


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून प्रतिस्पर्धाला केवळ ४८ धावांनी हरवणाऱे वायकर मीडियाशी बोलताना म्हणाले, लोकशाहीत एका एका मतदानाची किंमत असेत. वाजपेयी यांचे सरकार एका मताने कोसळले होते. मी बोललो होतो की मी लढणार जिंकणार आणि मी जिंकलो. मी महाराष्ट्र, मुंबई आणि देशाची सेवा करण्याचे व्रत घेतले आहे.


मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व सीट येथून आमदार वायकर या वर्षाच्या सुरूवातीला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले होते. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली होती.


मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलादरम्यान या जागेवरून दोन्ही उमेदवार मागे-पुढे होते. सातत्याने आघाडी बदलत होती. यावेळेस एक वेळ अशी आली की किर्तीकर केवळ एका मताने पुढे होते.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध