Health: वजन कमी करायचे तर दररोज प्या ४ लीटर पाणी

मुंबई: आपण अनेकदा ऐकतो की शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. शरीर नेहमी हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. शरीर हायड्रेट राहिल्यास विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र हे खरे आहे का की खूप सारे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. खरंतर, पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.


पाणी प्यायल्याने कॅलरीज वेगाने बर्न होण्यास मदत होते. महिलांनी दिवसभरात १३-१४ कप आणि पुरूषांनी १८-२० कप पाणी प्यायले पाहिजे. वजन कमी करायचे असेल तर योग्य पद्धतीने पाणी प्या.


वजन कमी करायचे असेल तर नेहमी जेवणाआधी अर्धा तास आधी आणि जेवल्यानंतर २ तासांनी पाणी प्या. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. अशा स्थितीत तुम्ही जास्त खाणे करत नाहीत. जेव्हा तुम्ही मर्यादेमध्ये खाता तेव्हा वजन वाढण्याची जोखीम कमी होते.



डिटॉक्स वॉटर प्या


डिटॉक्स वॉटर फळे अथवा भाज्यांनी बनवलेले असते. वजन कमी करण्यात डिटॉक्स वॉटर महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण