Health: वजन कमी करायचे तर दररोज प्या ४ लीटर पाणी

  50

मुंबई: आपण अनेकदा ऐकतो की शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. शरीर नेहमी हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. शरीर हायड्रेट राहिल्यास विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र हे खरे आहे का की खूप सारे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. खरंतर, पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.


पाणी प्यायल्याने कॅलरीज वेगाने बर्न होण्यास मदत होते. महिलांनी दिवसभरात १३-१४ कप आणि पुरूषांनी १८-२० कप पाणी प्यायले पाहिजे. वजन कमी करायचे असेल तर योग्य पद्धतीने पाणी प्या.


वजन कमी करायचे असेल तर नेहमी जेवणाआधी अर्धा तास आधी आणि जेवल्यानंतर २ तासांनी पाणी प्या. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. अशा स्थितीत तुम्ही जास्त खाणे करत नाहीत. जेव्हा तुम्ही मर्यादेमध्ये खाता तेव्हा वजन वाढण्याची जोखीम कमी होते.



डिटॉक्स वॉटर प्या


डिटॉक्स वॉटर फळे अथवा भाज्यांनी बनवलेले असते. वजन कमी करण्यात डिटॉक्स वॉटर महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे