Health: वजन कमी करायचे तर दररोज प्या ४ लीटर पाणी

  56

मुंबई: आपण अनेकदा ऐकतो की शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये. शरीर नेहमी हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. शरीर हायड्रेट राहिल्यास विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र हे खरे आहे का की खूप सारे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. खरंतर, पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.


पाणी प्यायल्याने कॅलरीज वेगाने बर्न होण्यास मदत होते. महिलांनी दिवसभरात १३-१४ कप आणि पुरूषांनी १८-२० कप पाणी प्यायले पाहिजे. वजन कमी करायचे असेल तर योग्य पद्धतीने पाणी प्या.


वजन कमी करायचे असेल तर नेहमी जेवणाआधी अर्धा तास आधी आणि जेवल्यानंतर २ तासांनी पाणी प्या. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. अशा स्थितीत तुम्ही जास्त खाणे करत नाहीत. जेव्हा तुम्ही मर्यादेमध्ये खाता तेव्हा वजन वाढण्याची जोखीम कमी होते.



डिटॉक्स वॉटर प्या


डिटॉक्स वॉटर फळे अथवा भाज्यांनी बनवलेले असते. वजन कमी करण्यात डिटॉक्स वॉटर महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी