६ महिन्यांपासून नताशा-हार्दिकमध्ये आलबेल नाही, लवकरच होणार घटस्फोट?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटांच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोघांनीही मौन बाळगले आहे. मात्र एकामागोमाग एक प्रकारच्या मीडिया रिपोर्ट्समधून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.


यातच आता एक आणखी रिपोर्ट आला आहे यात दावा करण्यात आला आहे की हार्दिक आणि नताशा यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून आलबेल नाही. दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला आहे. असे मानले जात आहे की हे स्टार कपल घटस्फोट घेऊ शकते.



मे २०२०मध्ये केले होते लग्न


नताशा आणि हार्दिक यांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर जानेवारी २०२०मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. यानंतर लवकरच लॉकडाऊनदरम्यान या कपलने लग्न केले होते. मे २०२०मध्ये दोघांनी गुपचूप लग्न उरकले होते.

हार्दिक-पांड्याला अगस्त्य आहे मुलगा


साखरपुडा झाल्यानंतर ६ महिने आणि लग्नाच्या एक महिन्यानंतरच नताशा आणि हार्दिक एका मुलाचे आई-वडिल बनले होते. त्याचे नाव अगस्त्य आहे. लग्न आणि साखरपुडा दरम्यान नताशा प्रेग्नंट होती.
Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख