६ महिन्यांपासून नताशा-हार्दिकमध्ये आलबेल नाही, लवकरच होणार घटस्फोट?

  56

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटांच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोघांनीही मौन बाळगले आहे. मात्र एकामागोमाग एक प्रकारच्या मीडिया रिपोर्ट्समधून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.


यातच आता एक आणखी रिपोर्ट आला आहे यात दावा करण्यात आला आहे की हार्दिक आणि नताशा यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून आलबेल नाही. दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला आहे. असे मानले जात आहे की हे स्टार कपल घटस्फोट घेऊ शकते.



मे २०२०मध्ये केले होते लग्न


नताशा आणि हार्दिक यांनी काही काळ डेटिंग केल्यानंतर जानेवारी २०२०मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. यानंतर लवकरच लॉकडाऊनदरम्यान या कपलने लग्न केले होते. मे २०२०मध्ये दोघांनी गुपचूप लग्न उरकले होते.

हार्दिक-पांड्याला अगस्त्य आहे मुलगा


साखरपुडा झाल्यानंतर ६ महिने आणि लग्नाच्या एक महिन्यानंतरच नताशा आणि हार्दिक एका मुलाचे आई-वडिल बनले होते. त्याचे नाव अगस्त्य आहे. लग्न आणि साखरपुडा दरम्यान नताशा प्रेग्नंट होती.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी