Infosys: इन्फोसिसमध्ये नाही होणार कपात, सीईओ सलील पारेख यांनी दिली खुशखबर

  149

मुंबई: जगभरात कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. याचा परिणाम भारतातही पाहायला मिळत आहे. आयसी सेक्टर कंपन्यांवर कंपन्यांच्या कपातीचा मोठा परिणाम होत आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वाईट परिणाम कंपन्यांवर होत आहे. कर्मचाऱ्यांवर शंकाचे मोठे ढग घोंघावत आहेत.


यातच देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी कपात आणि जॉब्सवर आपल्या कंपनीचा हेतू स्पष्ट केला आहे. ते म्हणाले की इन्फोसिसमध्ये कोणतीही कपात होणार नाही.


मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसिसमध्ये नोकऱ्यांमध्ये कपातीची कोणतीही योजना नाही बनत आहे. आम्ही एआयमुळे कोणालाही नोकरीवरून काढणार नाही. सलील पारेख म्हणाले, इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्या अशी पावले उचलत आहेत. दरम्यान, आमचा विचार स्पष्ट आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये अनेक कंपन्यांनी एआयचा वापर करताना मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे.


सीईओचे म्हणणे आहे की मोठ्या कंपन्यांमद्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी एकत्र काम करू शकतात. येणाऱ्या वर्षांमध्ये इन्फोसिस जेनेरिक एआयमध्ये हायरिंग आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून स्किल्स डेव्हलप करत राहणार. यामुळे इन्फोसिस जगातील कंपन्यांप्रमाणेच प्रत्येक मागणी पूर्ण करण्यात सक्षम होईल. टेक्नॉलॉजीचा विकास हा नोकऱ्या संपवण्याऐवजी नव्या संधी निर्माण करेल.

Comments
Add Comment

Pratap Sranaik : "वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग व्यवस्थेत बदल करणार" प्रताप सरनाईक यांनी दिले आदेश...

मुंबई : रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये  पार्किंग व्यवस्था

Kolhapuri Chappal Controversy : प्राडाच्या फॅशन रॅम्पवर कोल्हापुरी चप्पलचा रुबाब! तर, इटालियन 'प्राडा'वर चोरीचा आरोप... काय आहे नेमकं प्रकरण?

'भारताला श्रेय नाही'... नेटिझन्स पेटले मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या एका फॅशन शोची जबरदस्त चर्चा

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५