मुंबई: उन्हाळा असो वा थंडी जेवण बनवल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. जेव्हा आपल्याला ते खायचे असते तेव्हा आपण ते बाहेर काढून गरम करतो आणि खातो. मात्र असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
आज जाणून घेऊया कोणते ३ पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्याने विषारी बनतात.
चहा सतत गरम केल्याने अॅसिडिटीची समस्या सतावते. यामुळे झोपेची सायकल बिघडते.
तेल सतत गरम केल्याने कॅन्सरचे कारण ठरू शकते.
हिरव्या भाज्या वारंवार गरम केल्याने विषारी ठरू शकतात. यातील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये बदलते जे विषारी ठरते.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…