Health: खाण्याचे हे ३ पदार्थ वारंवार करू नका गरम

  134

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी जेवण बनवल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. जेव्हा आपल्याला ते खायचे असते तेव्हा आपण ते बाहेर काढून गरम करतो आणि खातो. मात्र असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

आज जाणून घेऊया कोणते ३ पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्याने विषारी बनतात.

चहा


चहा सतत गरम केल्याने अॅसिडिटीची समस्या सतावते. यामुळे झोपेची सायकल बिघडते.

तेल


तेल सतत गरम केल्याने कॅन्सरचे कारण ठरू शकते.

हिरव्या भाज्या


हिरव्या भाज्या वारंवार गरम केल्याने विषारी ठरू शकतात. यातील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये बदलते जे विषारी ठरते.
Comments
Add Comment

अमावास्येच्या दिवशी ही कामे करताय सावधान ..!

मुंबई : अमावास्येच्या दिवशी जर तुम्ही काही कामे करत असाल तर सावधान ..! जर तुम्ही अमावास्येला काही काम करताना हे

मंत्री नितेश राणे भारतात ५ व्या क्रमांकावर ट्रेंड!

द्विटरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव मुंबई : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नारायण

मुंबई मेट्रो प्रकल्पांना एमएमआरडीएकडून १२,००० कोटींची मेगा मंजुरी! प्रमुख प्रकल्प व मंजूर कंत्राटांची यादी येथे पहा

मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला अखेर मान्यता, 20 हजार कोटी रुपयांची तरतुद, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आठ महत्वाचे निर्णय...

मुंबई : आज राज्य सरकारची मंंत्रिमंडळाची बैठक पार पाडली त्यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून गेल्या अनेक

Mumbai Municiple Election : मुंबई महापालिका निवडणुकीत बदल, प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात होणार सुधारणा ?

मुंबई : राज्यात आगमी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

Gold Silver Rate: सीजफायरनंतर सोन्याचांदीत प्रचंड घसरण! गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची सुवर्णसंधी 'इतक्याने' झाली दर कपात

प्रतिनिधी: इस्त्राईल व इराण युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिझफायर (युद्धबंदी) जाहीर