Jio: वर्षभरासाठी जिओचा स्वस्त प्लान

मुंबई: जिओच्या प्रीपेड रिचार्ज सेगमेंटमध्ये अनेक प्लान्स उपलब्ध असता. आज आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत. जिओचा हा स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लान आहे ज्यामुळे संपूर्ण वर्षभरात रिचार्ज करावा लागणार नाही. या प्लानची किंमत १५५९ रूपयांचा आहे.


हे रिचार्ज प्लान MY jio app आणि jio पोर्टलवर मिळेल. येथे युजर्सला प्रीपेड प्लानअंतर्गत व्हॅल्यू कॅटेगरीमध्ये जावे लागेल. यानंतर युजर्सला तीन रिचार्ज प्लान मिळेल. यात युजर्सला १५५९ रूपयांचा वार्षिक प्लान मिळेल.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही एक वर्षांची व्हॅलिडिटी आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. हा डेटा खूप कमी वाटू शकतो.


जिओच्या १५५९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या १५९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ३६०० एसएमएस अॅक्सेस करण्यासाठी मिळतील. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मिळेल.

Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा