Nashik IT Raid : नाशिकच्या सराफा व्यापार्‍यांमध्ये खळबळ! आयकर विभागाने टाकल्या धाडी

अधिकार्‍यांकडून व्यापार्‍यांची दुकाने आणि घरांची तपासणी


नाशिक : नाशिकमधील (Nashik) काही सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाने अचानक धाडी (Income Tax Raid) टाकल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर (Canada Corner Nashik) भागातील सुरणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आयकर विभागाकडून व्यावसायिकांच्या घरांची आणि दुकानांचीही तपासणी केली जात आहे.


हे व्यावसायिक सोने चांदीच्या दागिन्यांच्या व्यवहारांची माहिती लपवत असल्याचा आयकर विभागाला संशय आहे, त्यातूनच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. आयकर विभागाच्या दोन पथकांकडून शहरातील सराफ व्यावसायिकांची चौकशी सुरू आहे. तब्बल ३९ वाहनांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती आहे.


मागील काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आज नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात छापेमारी केली जात आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाची ही एक मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. आता या कारवाईत पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक'जवळ भीषण साखळी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

लोणी काळभोर/बोरघाट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि नुकत्याच सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'

Ramdara Mandir : रामदरा शिवालयाचे गर्भगृह नूतनीकरण; १८ जुलैपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद

लोणी काळभोर (पुणे): पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण आणि

Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death)

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची वाटचाल ठप्प! महाराष्ट्रात आणखी काही दिवस उकाड्याचा तडाखा; मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई : राज्यभरात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाची