लेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर पुस्तकाचे प्रकाशन

नवी मुंबई(प्रतिनिधी)- लेखक, कवी गज आनन म्हात्रे यांनी संशोधनात्मक लिहलेले " आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर " हे पुस्तक ८ जून २०२४ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. रंगधनु प्रकाशित या पुस्तकात ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा शोध घेऊन त्यांचा उहापोह केलेला आहे.


८ जून हा लेखक,कवी गज आनन म्हात्रे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त ' रंगधनु प्रकाशन संस्था ' आणि ' नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवीमुंबई ' यांनी संयुक्त विद्यमाने एक दिवसीय " रंगधनु नवरंग साहित्य संमेलन " आयोजित केले आहे.


नेरुळ सेक्टर ४४ ए च्या 'ठाकूर हाॅल 'मधे हे साहित्य संमेलन संपन्न होणार असून ग्रंथदिंडी , संमेलनाचे उद्घाटन , पुस्तक प्रकाशन, मान्यवरांची भाषणे , समाज आणि साहित्य संमेलन या विषयावर परिसंवाद, कवीसंमेलन होणार आहे. या संमेलनात साहित्यिक प्रमोद कर्नाड, अनुपमा उजगरे , एल.बी. पाटील, कौमुदी गोडबोले, आप्पा ठाकूर , श्याम जोगळेकर , रवी वाडकर, अनिल पराडकर, सुदेश जगताप , खंडू अडांगळे है उपस्थित राहणार आहेत. नवीमुंबईतील साहित्य प्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ' नवरंग साहित्य सं

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पूजेत विरोधही होणार मवाळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा