प्रहार    

लेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर पुस्तकाचे प्रकाशन

  179

लेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर पुस्तकाचे प्रकाशन

नवी मुंबई(प्रतिनिधी)- लेखक, कवी गज आनन म्हात्रे यांनी संशोधनात्मक लिहलेले " आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर " हे पुस्तक ८ जून २०२४ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. रंगधनु प्रकाशित या पुस्तकात ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा शोध घेऊन त्यांचा उहापोह केलेला आहे.


८ जून हा लेखक,कवी गज आनन म्हात्रे यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त ' रंगधनु प्रकाशन संस्था ' आणि ' नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवीमुंबई ' यांनी संयुक्त विद्यमाने एक दिवसीय " रंगधनु नवरंग साहित्य संमेलन " आयोजित केले आहे.


नेरुळ सेक्टर ४४ ए च्या 'ठाकूर हाॅल 'मधे हे साहित्य संमेलन संपन्न होणार असून ग्रंथदिंडी , संमेलनाचे उद्घाटन , पुस्तक प्रकाशन, मान्यवरांची भाषणे , समाज आणि साहित्य संमेलन या विषयावर परिसंवाद, कवीसंमेलन होणार आहे. या संमेलनात साहित्यिक प्रमोद कर्नाड, अनुपमा उजगरे , एल.बी. पाटील, कौमुदी गोडबोले, आप्पा ठाकूर , श्याम जोगळेकर , रवी वाडकर, अनिल पराडकर, सुदेश जगताप , खंडू अडांगळे है उपस्थित राहणार आहेत. नवीमुंबईतील साहित्य प्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ' नवरंग साहित्य सं

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही