मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावर्षी बारावीचा राज्याचा निकाल (HSC Result) ९३.३० टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. मात्र इतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. अपयश हे प्रत्येकाला कुठेतरी आले आहे. कोणाला नापास होऊन तर कोणाला कमी गुणांनी. पण नापास झालात तर हताश होऊ नका. बारावी नापास झाल्यावर अनेक कोर्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला यशस्वी करु शकतात. तसेच या कोर्समध्ये प्रवेश घेऊन तुमचे चांगले करियरही घडू शकते.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…