Nashik Crime : पतीला कंटाळून महिलेने केले 'असे' काही!

पोटच्या दोन मुलींचा जीव घेत उचलले 'हे' कठोर पाऊल


नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओदेखील बनवला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या महितीनुसार, अश्विनी निकुंभ असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या दोन मुलांना विष देऊन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने असे खळबळजनक कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकम आणि त्याचा भाऊ व बहीण यांच्या नावाने सुसाइड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये याबाबत व्हिडिओदेखील बनवला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, जन्मदात्यीनेच स्वत:च्या मुलांचा जीव घेत तिने सुसाईड करण्यापूर्वीचा हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने परिसरातील नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू

तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी