Nashik Crime : पतीला कंटाळून महिलेने केले 'असे' काही!

  64

पोटच्या दोन मुलींचा जीव घेत उचलले 'हे' कठोर पाऊल


नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओदेखील बनवला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या महितीनुसार, अश्विनी निकुंभ असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या दोन मुलांना विष देऊन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने असे खळबळजनक कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकम आणि त्याचा भाऊ व बहीण यांच्या नावाने सुसाइड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये याबाबत व्हिडिओदेखील बनवला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, जन्मदात्यीनेच स्वत:च्या मुलांचा जीव घेत तिने सुसाईड करण्यापूर्वीचा हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने परिसरातील नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक