Nashik Crime : पतीला कंटाळून महिलेने केले 'असे' काही!

पोटच्या दोन मुलींचा जीव घेत उचलले 'हे' कठोर पाऊल


नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओदेखील बनवला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या महितीनुसार, अश्विनी निकुंभ असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या दोन मुलांना विष देऊन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने असे खळबळजनक कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकम आणि त्याचा भाऊ व बहीण यांच्या नावाने सुसाइड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये याबाबत व्हिडिओदेखील बनवला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, जन्मदात्यीनेच स्वत:च्या मुलांचा जीव घेत तिने सुसाईड करण्यापूर्वीचा हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने परिसरातील नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या