मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या अंतिम निर्णयानुसार, संपूर्ण देशभरात ईव्हीएम मशीनच्या (EVM Machine) आधारेच मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे आता ईव्हीएम मशीनच उमेदवाराचं भवितव्य ठरवणार आहे. मात्र, यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी चक्क या ईव्हीएम मशीनची पूजा केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. मात्र, रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनवर धार्मिकरित्या ओवाळणी करत पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…