मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक समस्या रोखायच्या असतील तर या चुका करू नका.
वास्तुशास्त्रानुसार पाणी वाया घालवणे हे म्हणजे धन नुकसान करण्यासारखे आहे. जर घरात कोणत्याही कामाशिवाय पाणी वाया जात असेल तर ते थांबवणे गरजेचे असते.
कधीही घर अथवा तिजोरी अथवा पैसे ठेवण्याची जागा पूर्णपणे रिकामी ठेवू नये. या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक समस्या सतावू शकतात. असे केल्याने धनलक्ष्मी नाराज होते.
ज्यांच्या घरात साफ-सफाई नसते आणि नेहमीच घाणेरडेपणा असतो अशा घरात आर्थिक समस्या येतात.
लक्ष्मी मातेला घाणेरडेपणा आवडत नाही. जिथे घाण असेल तिथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही.
तसेच घरात तुळशीचे झाड असेल तर ते कधीच सुकू देऊ नये.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…