घरातील या ४ चुकांमुळे टिकत नाही पैसा, कुटुंबात राहते तंगी

Share

मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक समस्या रोखायच्या असतील तर या चुका करू नका.

वास्तुशास्त्रानुसार पाणी वाया घालवणे हे म्हणजे धन नुकसान करण्यासारखे आहे. जर घरात कोणत्याही कामाशिवाय पाणी वाया जात असेल तर ते थांबवणे गरजेचे असते.

कधीही घर अथवा तिजोरी अथवा पैसे ठेवण्याची जागा पूर्णपणे रिकामी ठेवू नये. या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक समस्या सतावू शकतात. असे केल्याने धनलक्ष्मी नाराज होते.

ज्यांच्या घरात साफ-सफाई नसते आणि नेहमीच घाणेरडेपणा असतो अशा घरात आर्थिक समस्या येतात.

लक्ष्मी मातेला घाणेरडेपणा आवडत नाही. जिथे घाण असेल तिथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही.

तसेच घरात तुळशीचे झाड असेल तर ते कधीच सुकू देऊ नये.

Tags: money

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

13 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

1 hour ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

1 hour ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

2 hours ago