घरातील या ४ चुकांमुळे टिकत नाही पैसा, कुटुंबात राहते तंगी

मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक समस्या रोखायच्या असतील तर या चुका करू नका.


वास्तुशास्त्रानुसार पाणी वाया घालवणे हे म्हणजे धन नुकसान करण्यासारखे आहे. जर घरात कोणत्याही कामाशिवाय पाणी वाया जात असेल तर ते थांबवणे गरजेचे असते.


कधीही घर अथवा तिजोरी अथवा पैसे ठेवण्याची जागा पूर्णपणे रिकामी ठेवू नये. या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक समस्या सतावू शकतात. असे केल्याने धनलक्ष्मी नाराज होते.


ज्यांच्या घरात साफ-सफाई नसते आणि नेहमीच घाणेरडेपणा असतो अशा घरात आर्थिक समस्या येतात.


लक्ष्मी मातेला घाणेरडेपणा आवडत नाही. जिथे घाण असेल तिथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही.


तसेच घरात तुळशीचे झाड असेल तर ते कधीच सुकू देऊ नये.

Comments
Add Comment

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत

शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक

मुंबईतील स्वच्छतागृह होणार चकाचक आणि दुर्गंधीमुक्त सचिन धानजी मुंबई : मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत नवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती