उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत का?

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली जाते. अंडीही. आज जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत की नाही.


तज्ञांच्या मते अंडी उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर ठेवू नयेत. ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवावीत. असे केल्याने अंडी लवकर खराब होत नाहीत तसेच अनेक आठवडे चांगले राहतात.


अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असू शकते. हे माणसासाठी धोकादायक आहे. साधारणपणे हे बॅक्टेरिया रक्त गरम करणारे प्राणी आणि पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये आढळते. मात्र अनेकदा हे अंड्यांमध्ये आढळते.


जर तुम्ही बॅक्टेरिया असलेले अंडी खाल्ली तर त्यामुळे उल्टी, हगवण, ताप, डोकेदुखीसारख्या समस्या सतावतात. याच कारणामुळे अंडी फ्रीजमध्ये ठेवली पाहिजेत.


४ डिग्री सेल्सियस तापमानावर हे बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळे अंड्यामध्ये हे बॅक्टेरिया आढळत नाहीत. यासोबतच या तापमानाला अंडी नेहमी ताजी राहतात.


सोबतच अंडी खरेदी करताना त्यांची एक्सपायरी डेट जरूर चेक करा. जर तुम्ही असे करत नसाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नव्हे.

Comments
Add Comment

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे