अक्षय्य तृतीयेला घरी आणा लक्ष्मी मातेच्या या प्रिय गोष्टी, वाढेल धनदौलत

  86

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तिथी साजरी केली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे.


अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केली जाते. लक्ष्मी मातेची विधीवत पुजा केली जाते. अशी पुजा करणे लाभदायक मानले जाते.


ज्योतिषाचार्य म्हणतात अक्षय्य तृतीयेच्या माता लक्ष्मीच्या प्रिय गोष्टी घरी आणल्याने ती व्यक्ती भाग्यवान बनू शकते. अशा लोकांच्या घरी नेहमी धनाची पेटी भरलेली राहते.


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या धातुच्या पादुका घरी आणणे शुभ असते. या पादुका घरातील मंदिरात स्थापित करा आणि नियमितपणे पुजा-अर्चना करा.


लक्ष्मी मातेला कवड्या प्रिय असतात. घरातील त्यांचा वास कायम असावा यासाठी या दिवशी कवड्या जरूर आणा. हा एक उपाय आर्थिक संकट दूर करू शकते.


अक्षय्य तृतीयेच्या एकाक्षी नारण अर्पण करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात एकाक्षी नारळ लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते.


शास्त्रात दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीजीचे भाऊ मानले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणल्याने धनसंपदा वाढते.


अक्षय्य तृतीयेला घरी श्रीयंत्र आणि स्फटिकने बनलेला कासव आणल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९