अक्षय्य तृतीयेला घरी आणा लक्ष्मी मातेच्या या प्रिय गोष्टी, वाढेल धनदौलत

  76

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तिथी साजरी केली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे.


अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केली जाते. लक्ष्मी मातेची विधीवत पुजा केली जाते. अशी पुजा करणे लाभदायक मानले जाते.


ज्योतिषाचार्य म्हणतात अक्षय्य तृतीयेच्या माता लक्ष्मीच्या प्रिय गोष्टी घरी आणल्याने ती व्यक्ती भाग्यवान बनू शकते. अशा लोकांच्या घरी नेहमी धनाची पेटी भरलेली राहते.


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या धातुच्या पादुका घरी आणणे शुभ असते. या पादुका घरातील मंदिरात स्थापित करा आणि नियमितपणे पुजा-अर्चना करा.


लक्ष्मी मातेला कवड्या प्रिय असतात. घरातील त्यांचा वास कायम असावा यासाठी या दिवशी कवड्या जरूर आणा. हा एक उपाय आर्थिक संकट दूर करू शकते.


अक्षय्य तृतीयेच्या एकाक्षी नारण अर्पण करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात एकाक्षी नारळ लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते.


शास्त्रात दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीजीचे भाऊ मानले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणल्याने धनसंपदा वाढते.


अक्षय्य तृतीयेला घरी श्रीयंत्र आणि स्फटिकने बनलेला कासव आणल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

Comments
Add Comment

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स