अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणार या ३ राशींचे चांगले दिवस, सोन्याप्रमाणे चमकणार नशीब

मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या युतीने गजकेसरी योगही निर्माण होत आहे.


ज्योतिषानुसार अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग तब्बल १०० वर्षांनी येत आहे. अशातच अक्षय्य तृतीया तीन राशींच्या लोकांसाठी अतिशय नशीबवान ठरू शकते.


मेष - तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. संपत्ती खरेदीचे योग बनत आहेत. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आनंदीआनंदी असेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्याने महत्त्वाचे काम होईल. एकाग्रता अधिक असल्याने अभ्यासात प्रगती होईल.


कर्क - करिअरमध्ये नवी उंची गाठाल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग आहे. इनकम सोर्स वाढतील. पैसे येतील. तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. धनसंचय अगदी सहज होईल आणि खर्चाला लगाम बसेल. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


सिंह - कामाच्या ठिकाणी शुभ वार्ता मिळतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नात्यातील कडवटपणा दूर होईल. यश मिळण्याच्या संधी आहेत. सोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. उधार अथवा कर्ज दिलेले धन परत मिळेल.

Comments
Add Comment

अनेक अपयशांनंतर MPSC मध्ये सिन्नरचा रवींद्र भाबड राज्यात तिसरा

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेचा 2024 चा निकाल गुरुवारी रात्री जाहीर झाला. सोलापूरच्या

DLF Q2FY26 Results: DLF ने Q2FY26 साठी आर्थिक निकाल जाहीर केले कंपनीचा निव्वळ नफा ११७१ कोटींवर पोहोचला

निव्वळ नफा ११७१ कोटी नवीन विक्री बुकिंग ४३३२ कोटी नवी दिल्ली:डीएलएफ लिमिटेड कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाची फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

मुंबई : मागील काही वर्षात मराठी चित्रपटांची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. नुकताच 'नाळ २' या सिनेमाला

कर्जबाजारी पितापुत्राने क्राइम पेट्रोल बघून रचला २७ लाखांच्या लुटीचा बनाव

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या पितापुत्राने 'क्राईम पेट्रोल' पाहून कट रचून मालकाची २७ लाख रुपयांची रोकड लुटली.

आई बनवा अन २५ लाख मिळवा,अशी अजब जाहिरात बघून त्यानं फोन केला आणि...

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख मिरवणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक गुन्हा घडला आहे. हा सायबर फसवणुकीचा नवा आणि अजब

पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा झटका, अफगाणिस्तानच्या "या" निर्णयाला भारताचा पाठिंबा

काबुल : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत सिंधू जल करार स्थगित करत पाकिस्तानला धक्का दिला . आता