उन्हाळ्यात पोट थंड ठेवायचे असेल तर वापरा या खास आयुर्वेदिक टिप्स

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत आपली पाचनशक्ती बिघडून जाते. अशा स्थिती लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पाचनतंत्र निरोगी राखू शकता.


आयुर्वेद सांगतेल की चांगल्या आरोग्याची सुरूवात पाचनाने होते. चांगले स्वास्थ आणि कल्याणासाठी चांगले पाचन राखणे गरजेचे असते. चांगल्या पाचनासाठी ७ आयुर्वेदिक टिप्सचे पालन केले पाहिजे.


उन्हाळ्यादरम्यान पाचनतंत्र चांगले ठेवणे शरीरासाठी गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. यामुळे बद्धकोष्ठता, सूजसारख्या पाचनेच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून बचावासाठी काही आयुर्वेदिक टिप्सचे पालन करणे गरजेचे असते.


खाण्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते. यासाठी आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत ज्यात फायबरचे प्रमाण अधिक असेल. आपण भाज्या, अख्खे धान्य, फळे, सुकामेवा आणि बियांचे सेवन केले पाहिजे.


पाचनशक्ती सुधारण्यासाठी मसाले कमी खाल्ले पाहिजेत. आयुर्वेदात वापरली जाणारी औषधी जसे त्रिफळा पाचनामध्ये मदत करतात.


मसाल्याप्रमाणेच दिसणारे आलेही पचनामध्ये लाभदायक ठरते. आल्याचा वापर भोजनामध्ये केला जाऊ शकतो. तसेच आल्याचा चहाही तुम्ही पिऊ शकता. आयुर्वेदानुसार जिरे, धणे आणि बडिशेपाचा वापरही जेवणात केला पाहिजे. यामुळे पचनासंबंधी समस्या दूर होतात.


दही, घरी बनवलेले लोणचे, ताक, भाताची पेज तसेच इतर प्रोबायोटिक्स भरपूर खाल्ले पाहिजे. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे